Sunday, December 6, 2020

विश्व की इस सबसे महंगी भूमि

 *क्या आप जानते है दुनिया की सबसे महँगी जमीन खरीदने वाला आदरणीय टोडरमल जैन था*


*क्या आप जानते हैं दुनिया की सबसे महंगी ज़मीन कहां पर है?*


 आज तक किसी एक भूमि के टुकड़े का सबसे अधिक दाम चुकाया गया है वो हमारे भारत में ही पंजाब में स्थित सिरहिन्द में, और, विश्व की इस सबसे महंगी भूमि को ख़रीदने वाले महान व्यक्ति का नाम था दीवान टोडरमल जी जैन


गुरु गोबिंद सिंह जी के छोटे-छोटे साहिबज़ादों बाबा फ़तह सिंह और बाबा ज़ोरावर सिंह की शहादत की दास्तान शायद आप सबने कभी ना कभी कहीं ना कहीं से सुनी होगी..... यहीं सिरहिन्द के फ़तहगढ़ साहिब में मुग़लों के तत्कालीन फ़ौजदार वज़ीर खान ने दोनो साहिबज़ादों को जीवित ही दीवार में चिनवा दिया था.


दीवान टोडर मल जी जैन, जो कि इस क्षेत्र के एक धनी व्यक्ति थे और गुरु गोविंद सिंह जी एवं उनके परिवार के लिए अपना सब कुछ क़ुर्बान करने को तैयार थे। उन्होंने वज़ीर खान से साहिबज़ादों के पार्थिव शरीर की माँग की, और वह भूमि, जहाँ वह शहीद हुए थे वहीं पर उनकी अंत्येष्टि करने की इच्छा प्रकट की .... । वज़ीर खान ने धृष्टता दिखाते हुए भूमि देने के लिए एक अटपटी और अनुचित माँग रखी....। 


वज़ीर खान ने माँग रखी कि इस भूमि पर सोने की मोहरें बिछाने पर जितनी मोहरें आएँगी वही इस भूमि का दाम होगा.......


दीवान टोडर मल जी जैन ने  अपने सब भंडार ख़ाली करके जब मोहरें भूमि पर बिछानी शुरू कीं तो वज़ीर खान ने धृष्टता की पराकाष्ठा पार करते हुए कहा कि मोहरें बिछा कर नहीं बल्कि खड़ी करके रखी जाएँगी ताकि अधिक से अधिक मोहरें वसूली जा सकें.......... ख़ैर.....दीवान टोडर मल जी जैन ने अपना सब कुछ बेच-बाच कर और मोहरें इकट्ठी कीं और 78000 सोने की मोहरें  देकर चार गज़ भूमि को ख़रीदा ताकि गुरु जी के साहिबज़ादों का अंतिम संस्कार वहाँ किया जा सके......


विश्व के इतिहास में ना तो ऐसे त्याग की कहीं कोई और मिसाल मिलती है ना ही कहीं पर किसी भूमि के टुकड़े का इतना भारी मूल्य कहीं और आज तक चुकाया गया.


जब बाद में गुरु गोविन्द सिंह जी को इस बारे में पता चला तो उन्होंने दीवान टोडर मल जी जैन से कृतज्ञता प्रकट की और उनसे कहा कि वे उनके त्याग से बहुत प्रभावित हैं, और उनसे इस त्याग के बदले में कुछ माँगने को कहा।


ज़रा सोचिए, दीवान टोडर मल जी जैन ने क्या माँगा होगा गुरु जी से ????


दीवान जी ने गुरु जी से जो माँगा  उसकी कल्पना करना भी असम्भव है !


दीवान टोडर मल जी जैन ने गुरु जी से कहा कि यदि कुछ देना ही चाहते हैं तो कुछ ऐसा वर दीजिए की मेरे घर पर कोई पुत्र ना जन्म ले और मेरी वंशावली यहीं मेरे साथ ही समाप्त हो जाए।


इस अप्रत्याशित माँग पर गुरु जी सहित सब लोग हक्के-बक्के रह गए.....गुरु जी ने दीवान जी से इस अद्भुत माँग का कारण पूछा तो दीवान जी का उत्तर ऐसा था जो रोंगटे खड़े कर दे।


दीवान टोडर मल जैन  ने उत्तर दिया कि गुरु जी, यह जो भूमि इतना महंगा दाम देकर ख़रीदी गयी और आपके चरणों में न्योछावर की गयी मैं नहीं चाहता कि कल को मेरी आने वाली नस्लों में से कोई कहे कि  यह भूमि मेरे पुरखों ने ख़रीदी थी।


यह थी निस्वार्थ त्याग और भक्ति की आज तक की सबसे बड़ी मिसाल....... ।


आज किसी धार्मिक स्थल पर  चार ईंटे लगवाने पर भी लोग अपने नाम की पट्टी पहले लगवाते हैं..... "एक पंखा तक लगवाने पर उसके परों पर अपने नाम छपवाते हैं"।


हमारे पुरखे जो जो बलिदान देकर गए हैं वह अभूतपूर्व है और इन्ही बलिदानों के कारण ही हम लोगों का अस्तित्व अभी तक है...... हमारी इतनी औक़ात नहीं कि हम इस बलिदान के हज़ारवें भाग का भी ऋण उतार सकें.


त्याग और बलिदान की इस गाथा, जिसे हमारे गौरवशाली इतिहास से गायब कर दिया गया, अधिक से अधिक लोगों के साथ शेयर कीजिए और अपने पुरखों का मान-सम्मान बढ़ाइए.....।

🙏💐

Wednesday, December 2, 2020

लाटानुप्रास

 दात घासून झाल्यावर रोज किमान एकदा तरी म्हणा. 


Toung Twister फक्त या नव्या पिढीला च नाही तर खुद्द  श्री समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या काळात लिहून ठेवले आहे. बघा पटापट न चुकता म्हणता येते आहे का ते....


लाटानुप्रास


ज्याला मराठी भाषेचे ज्ञान आहे त्यांच्या साठी हा भाषालंकार अनुप्रास समुद्राच्या लाटांप्रमाणे येतो हे ज्ञात असेल.


श्रीसमर्थरामदास कृत नृसिंहपंचक


नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें

प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें

खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें

तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।।


झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी

लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।


लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी

हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी

कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।


कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं

घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं

तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं

धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।


भरभरित भरारी भर्भराटे भरारी

थरथरित थरारी थर्रथराटे थरारी

तरतरित तरारी तर्तराटे तरारी

चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।


रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।

गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।

न धरित जन मानें लोक गेलें निदानें।

हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।


न अडखळता मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न करून पहा .. जीभेसाठी व्यायाम !


जय जय श्रीराम🙏🏻🚩

Saturday, October 24, 2020

काय आहे घटस्थापना ?

 काय आहे घटस्थापना ?

                                  

घट्स्थापनाः पारंपारिक व शास्त्रीय (वैज्ञानिक)  कृषक  संस्कृती...!  


बिजपरिक्षण, पाणी परिक्षण, माती परिक्षण, आणी हवामान परिक्षणाची बौद्ध कालीन कृषि परंपरेची चिकित्सा पध्द्ती.


घट्स्थापना ही कृषि आधारित वैज्ञानिक संकल्पना कृषिप्रधान परंपरेचा पुरस्कर्ता महान राजा म्हणजे  बळीराजाने निर्माण केलेली बियाणे, माती, पाणी आणी हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक परंतु शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे.


घट्स्थापना करतो म्हणजे आम्ही नक्की काय करतो?


प्रथमता एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलुन घटाचे विसर्जन केले जाते.


आता या प्रक्रियेतील शास्त्रीय चिकित्सा पाहुयात.


घट स्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणी रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्या आधी केली जाते.


घटा साठी वापरण्यात येणारी माती ही शेतातील काळी माती वापरली जाते. परंतु ही माती इतर कोणाच्या शेतातील घेतली जात नाही तर शेतकरी आपल्याच शेतातील किंबहुना ज्या शेतात तो रब्बी पिक घेणार आहे त्याच शेतातील माती वापरली जाते.


कारण ज्या शेतात तो पिक घेणार आहे त्या शेतातील मातीचे हे परिक्षण असते.


या मातीत मिसळलेले बियाणे हे कोणतेही बियाणे वापरले जात नाही तर रब्बी हंगामात जे पिक शेतकरी त्याच्या शेतात  पेरु शकतो तेच आणी त्याच्याकडे उपलब्ध असणारे बियाणेच शेतात टाकले जाते. त्या मागचा हेतु त्याच्या शेतात वापरले जाणा-या बियाणाची उगवण क्षमता किती आहे हे तपासणे असते.


घटामध्ये नऊ दिवस जे पाणी घातले जाते ते कुठलेही वापरले जात नाही तर शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरणार आहे त्याच जलस्त्रोत्राचे पाणी घटामध्ये घातले जाते. घट हा मातीचा आणी कच्चा भाजलेलाच वापरला जातो. तो इतर कोणत्याही धातुचा वापरायचा नसतो. कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे आवश्यक असते जेणे करुन त्याच्या खाली शंकु आकारात ठेवलेल्या मातीत  आणी त्यात टाकलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपलब्धता होते.


घट नऊ दिवसच का बसवला जातो, त्याचे कारण बियांना रुजुन अंकुर बाहेर पडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागतो.


घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. परंतु नवव्या दिवशी शेजारील पाच व्यक्तिंकडून तळी उचलली जाते म्हणजे  घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी केली जाते.


जे पिक जोमाने आले आहे ते पिक शेतात पेरण्यासाठी सर्वानुमते निवडले जाते. या सर्वानुमते घेतलेल्या निर्णायाला चांगभल, येळकोट अशा घोषणा देवून सर्व मान्यता दिली जाते. सर्वमान्य असलेले पिक उदो उदो करुन उपटले जाते.


या उपटलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपी किंवा फेट्याच्या शिरपेचात खोचतो किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधली जाते. त्यामुळे घरोघरी घेण्यात आलेल्या परिक्षणाचे निकाल एकत्र करुन अभ्यासने सोपे जाते.


गावातील सार्वजनिक ठीकाणी एकत्र येवून त्याच दिवशी गाव शिवारातील पिक पाण्याचे नियोजन केले जाते.


या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणी बिज परिक्षण जसे होते त्याच बरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याचे पण परिक्षण केले जाते.


माझ्या शेताच्या मातीत,  माझ्याकडे उपलब्ध असलेले बियाणे , माझ्या शेताला उपलब्ध असलेल्या पाण्यावर , या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे या सर्वांची चिकित्सा करुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी वापरण्यात येणारी पारंपारीक परंतु शास्त्रावर आधारलेल्या या चिकित्सा पध्दतीची जोपासणा प्रत्येक  बहुजन सण उत्सवाप्रमाने याही आणि उपासा-तापासाच्या  नावाखाली रसातळाला जावू न देता तेवढ्याच शास्त्रीय (कृषक वैज्ञानिक) पध्दतीने जोपासणे गरजेचे आहे.


"इडा पीड़ा टळोआणि बळीचे राज्य येवो। 


       💐 🌱🙏🏻🌱 💐

Tuesday, October 20, 2020

चौकट

 चौकट...!

(काही कटू अनुभव जीवनातील...)


दुसऱ्यासाठी काही करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं...


अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो... झटतो...



 प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो... कोणताही स्वार्थ नसतांना...


मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात. ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो.. यांचं कर्तव्यच आहे...

करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो... 

आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं हा निर्मळ प्रयत्न असतो...

गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो. तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो... 

ज्याला समजून घ्यायचंय तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो...


 ज्याला समजून उमजुन घायचंच नाही तो शब्दाचा किस पडतो... शब्दांनी घायाळ करतो...

नात्यांची खरी मेख तर इथेच आहे...  


माझं माझं करता करता आपण आपल्यांना दुखावतो...

घालून पाडून बोलतो.. परिणाम फक्त वाईटच होतात... 

संबंध दुरावले जातात.. 

आपुलकीतला रस संपत जातो... उरते ती फक्त निराशा...

हल्ली तर नातं आर्थिकदृष्टीतच बांधलेली दिसतात... 

जणू पैसा म्हणजे सर्वस्व... अमक्याने अमक्या कार्यक्रमात आहेर दिला नाही म्हणून राग... रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही तर राग... एखाद्या प्रसंगांत मागे उभे राहिले नाही म्हणून राग...


निर्व्याज प्रेम .. जिव्हाळा.. काळजी.. कुटुंबातील प्रेम हे सगळंच विरळ होत चाललंय...


जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात जी आपली काळजी करतात.. जीव ओतून आपल्याला घडवतात.. वेळप्रसंगी आपल्याला भल्यासाठी रागावतात पण परत मायापण करतात... त्यांचा विसर कधीच पडू देऊ नये...


कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही...

हा समजूतदारपणा अंगी यायला हवा... 

आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही...  

मिळेल ते अनुभव.. मिळेल ती उपेक्षा.. मिळेल ते प्रेम.. आदर.. मिळेल ती अनुभूती घ्यावी...  

प्रवाहात मुक्त जगावं... 

जीवनात सगळेच रंग हवेत... निराशेतही आशा आहेच की... 

त्या ऊर्जेची वाट बघायची.. कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर..  पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशिवाय...

कौतुक करणारं... पाठीवर हात ठेवणार कुणीतरी हवंच ना....! 

आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात अश्रू येणारी... 

आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं ही हवीतच अवतीभवती...! 


सौजन्य:-

Unknown:- whats app, facebook

नाहीतर यश, पैसा खूप मिळवला तरीपण जर माणसंच नसतील प्रेम करणारी ....  तर .... त्या सारखा दरिद्री तोच...!

Monday, October 19, 2020

बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण

 बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण



१०-१० दिस अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!

धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!


तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…!

शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो…!


माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!

मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…!

खर सांगतो गड्यानो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!


आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…!

गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…!


पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक….!


महाराजांचा अभिषेक सुरु होता,महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता…!

जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता…..महाराजांनी जेव्हा त्या फकिरला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला…!

ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून या बहिर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले….आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे,राज्य आनंदात आहे,आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे…!

काय बोलावे या प्रकाराला….कसली वेडी माणस असतील ती…!

एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?

स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे….तो खुद्द स्वराज्याच्या गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे….इतकी कमालीची गुप्तता…!

आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ओ …?

काहीच नाही….उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न…माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती…!

हि वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??

बस्स…एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हते….!

(Copy Paste)....

      

           

संपूर्ण आयुष्यातील एक एक क्षण स्वराज्यासाठी अर्पण करणारे शिलेदार बहीर्जी नाईक यांचे समाधी स्थळ .....

 बानुरगड . ता : खानापूर . जि : सांगली.

🚩🚩 जय जिजाऊ , जय शिवराय , जय महाराष्ट्र....🚩🚩

   शाहिस्तेखानाने चाकणच्या भुईकोटाचा ताबा पंचावन्न दिवसांच्या तिखट प्रतिकारानंतर मिळवला (१४ ऑगस्ट १६६०) आणि या कोटाचे हवालदार काहीसे हताश होउन राजगडाच्या पायर्‍या चढत होता, आता राजे काय शिक्षा सुनावताहेत या चिंतेने ग्रासलेला हा किल्लेदार राजांसमोर उभा राहिला आणि राजांनी त्यांना शिक्षा सुनावली, आदिलशाही सरहद्दीवरच्या भुपालगडाची किल्लेदारी. हे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. राजांना अश्याच ह्ट्टी किल्लेदाराची आदिलशाही सरहद्दीवर आवश्यकता होती.शिवाजी राजांनी हा गड अफजलखानाच्या वधानंतर १५ नोव्हेंबर १६५९ ते मार्च १६६० या दरम्यान ताब्यात घेतला असावा.

पुढे मात्र याच फिरंगोजींवर आणि भुपालगडावर एक बिकट प्रसंग ओढावला. स्वराज्याचे युवराज संभाजी राजे शत्रुला मिळाले. सातार्‍याजवळच्या संगम माहुलीजवळ नावेने नदी ओलांडून ते दिलेरखानाच्या छावणीत सामील झाले. कडव्या दिलेरखानाच्या मनात मात्र शंका असावी. हा संभा खरेच आपल्याला मिळालाय कि हि बाप-बेट्यांची एखादी चाल याची पडताळणी त्याने करायची ठरविले. आणि स्वारीसाठी गड निवडला, "किल्ले भुपाळगड". दिलेरखान आणि संभाजीराजांच्या फौजा भुपाळगडावर चालुन आल्या. ( २ एप्रिल १६७९) सुरवातीला फिरंगोजीनी तिखट प्रतिकार केला. मोघलांची प्रचंड हानी झाली. अल्प शिबंदी असुन हा मराठा लढतोय हे पाहून दिलेरखानाने संभाजी राजांना पुढे केले. स्वामीभक्त फिरंगोजींपुढे मोठा पेच पडला. युध्द करावे तर समोर साक्षात युवराज आणि शरणागती पत्करावी तर दिलेरसारखा कट्टर शत्रु उभा ठाकलेला. संभाजी राजांनी किल्ला खाली करायचा हुकूम केला अन्यथा मोठा हल्ला होईल असा निरोप दिला. अखेरीस फिंरगोजी ,किल्ल्याचे सबनीस विठ्ठलपंत भालेराव यांच्यासोबत रातोरात गड सोडून रायगडाला निघून गेले. किल्लेदारच निघुन गेल्यावर हा गड पडायला किती वेळ लागणार? (१७ एप्रिल १६७९) पण पठाणी डोक्याच्या दिलेरखानाचे ईतक्यावर कसले समाधान होणार होते. त्याने शरण आलेल्या सातशे मावळ्यांचा एक हात कलम करायची आज्ञा दिली. बाकीच्यांना कैद तरी केले गेले किंवा गुलाम तरी केले. संभाजी राजांना हा साराच प्रकार असह्य झाला, पण निमुटपणे पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. रायगडावर महाराजांना हे समजतातच ईतर गडांना पत्रे पाठ्विली गेली, "गड लढवावा, अणमान करो नये". याचे वर्णन बसातीनुस्सलातीन, तारीखे दिल्कुशा या मुघल ग्रंथकारांची आणि मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीत आहे.

हा गड ताब्यात घेतल्यानंतर दिलेरखानाने त्याची तटबंदी पाडून टाकली असे जे सांगितले जाते ते चुकीचे असावे. अर्थात या घटेनेनंतर हा गड मोघलांच्या ताब्यात फार काळ राहिला नसावा. कारण सभोवतालचा प्रदेश आदिलशाही आणि मराठ्यांच्या ताब्यात होता. आणि मोघलांचा सगळीकडे पराभव होत होता.

यानंतर मात्र एका वेगळ्याच कारणासाठी या गडाचा उल्लेख येतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रयत्नात सुरवातीपासून साथ दिलेले जोडीदार, बहिर्जी नाईक. अफजल वध असो, लालमहालातील कामगिरी असो, सुरतेवर स्वारी असो किंवा आग्र्याहून सुटका या सर्वच थरारक घटनांमधे बहिर्जींचे योगदान मोलाचे होते. या बर्हिंजींचा शेवट या भुपालगडावर झाला. यामधे तीन मतप्रवाह आहेत.

काहीजणांच्या मते भुपाळगडावर हेरगिरी करताना ते पकडले गेले आणि शत्रुने त्यांना मारुन टाकले.

तर दुसरा मतप्रवाह सांगतो कि बहिर्जी लढाईत जखमी होउन ईथे आले आणि ईथे त्यांनी प्राणोत्क्रमण केले.

तर काही बखरींच्या मते, इथे बर्हिजी झाडीत लपलेले होते, शत्रुने भाल्याने झाडी तपासताना, भाला लागून त्यांचा मृत्यु झाला.

ईतिहास काहिही असला तरी बहिर्जी नाईकांच्या अस्थी भुपालगड आज शिरावर मिरवतोय. 'बुसातिन-उस-सलातिन' या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायांनी मांजर्‍या नजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले.तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले, "भुपाळगड". शिवाजी महाराजांना विजापूरवर लक्ष ठेवण्यासठी एका किल्ल्याची आवश्यकता होती. बाणुरगडाचा हा डोंगर शिवरायांच्या मनात भरला व तेथे किल्ला बांधण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी व कवठे महांकाळ तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा चार तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळ्गड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमरक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्व होते.

या ईतिहासप्रसिध्द परंतु काहीशा दुर्लक्षित किल्ल्यावर जायचे  मार्ग 

१) पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कराडहुन विटा-खानापुर-भिवघाट-पळशी-भुपालगड असे येता येईल. विट्यावरून दिवसाला तीनवेळा थेट भुपालगड साठी सकाळी ८.३०,११.३० व ४.०० अश्या तीन बसही आहेत.वाटेत रेवणसिध्दाचे मंदिरही पहाता येईल.

२ ) सांगली-तासगाव-भिवघाट-पळशी-भुपालगड असा पर्यायही आहेच.


Credtis:-

Unknown facebook


Thursday, August 27, 2020

व्यवसायात यशस्वी होण्याकरिता Market Research चे महत्व

व्यवसायात यशस्वी होण्याकरिता Market Research चे महत्व


              मार्केट रिसर्च हे कुठल्याही व्यवसायाला यशस्वी करण्याकरिता अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. मार्केट रिसर्च आपल्याला 4Ps- product, price, promotion, and place/placement (consumer, cost, communication, and convenience) करिता आवश्यक असलेली आणि महत्वाची माहिती उपलब्ध करून देण्यास सहाय्य करते . म्हणूनच, आपण मार्केट रिसर्च मध्ये गुंतवणूक करणे कधीही फायद्याचे असते.


 आपण मार्केट रिसर्च करण्यासाठी गुंतवणूक करावी याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.


🎯आपल्या संभाव्य किंवा विद्यमान बाजाराबद्दल संशोधन केल्याने आपल्याला आपला ग्राहक ओळखता येतो किंवा कोणते उत्पादन आपल्या व्यवसायाला उच्च फायदेशीर परतावा देऊ शकतो हे समजण्यास आपल्याला सक्षम करतो. आपल्या टार्गेट मार्केटला कोणत्या उत्पादनाची आवश्यकता आहे किंवा आपले संभाव्य ग्राहक कोण आहेत हे शोधण्यात आपण यामुळे सक्षम व्हाल. जर आपला व्यवसाय आधीपासून चालू असेल तर आपल्याला आपल्या उत्पादनाची मर्यादा किंवा तकमतरता कुठल्या आहेत हे ओळखता येईल. आपल्या ग्राहकांच्या अपेक्षा ओळखण्यासाठी मार्केट रिसर्चमधून आपल्याला आवश्यक माहिती मिळु शकेल.


🎯बाजाराच्या संशोधनातून, आपण आपल्या उत्पादनाची सर्वोत्तम किंमत तसेच आपल्या वस्तूच्या निर्मितीच्या खर्चाचे व्यवस्थित मुल्यांकन आपण करू शकतात. मार्केट रिसर्च आपल्याला आपल्या स्पर्धकांबद्दल महत्वाची माहिती देऊ शकते जेणेकरून आपण आपली किंमत वाजवी आणि स्पर्धात्मकपणे सेट करू शकता. आपण किंमत कमी करण्यासाठी आणि आपल्या फायद्याचे प्रमाण वाढविण्यासाठी मार्केट रिसर्चचा वापर करू शकता.


🎯 आपल्या बाजाराच्या संशोधनातून विश्लेषित केलेल्या डेटाचा वापर करुन जोखीम कमी करा आणि उत्तम निर्णय आवण घेऊ शकतात. आत्मविश्वास साच्या आधारित निर्णय घेणे स्वीकार्य आहे, परंतु असे काही निर्णय आहेत ज्यांना घेण्याकरिता आणि तोटा टाळण्यासाठी वैज्ञानिक मार्ग आवश्यक असतो त्याकरिता मार्केट रिसर्च सहकार्य करतो.


🎯बाजार संशोधनात गुंतवणूक आपल्याला टार्गेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, चांगल्या प्रकारे धोरण बनविण्यास सामर्थ्य देते. आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यात किंवा आपल्या ग्राहकांशी अधिक प्रभावी आणि कार्यक्षमतेने संवाद साधण्यास सक्षम बनाल. आपल्या व्यवसायाची जाहिरात करताना आपली रणनीती तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या टार्गेट ग्राहकांचा demographic profile ची आवश्यकता आहे. ही माहिती आपण सर्वेक्षणांद्वारे, जसे की सर्वे, ऑनलाइन प्रश्नावली आणि फोन किंवा वैयक्तिक मुलाखतींद्वारे, इंटरनेटद्वारे मिळवू शकता.


🎯एक प्रभावी विपणन साधन किंवा धोरण म्हणून उत्पादनाचे योग्य स्थान ठरविण्यात यश हे मुख्यत्वे संशोधनावर अवलंबून असते. जेव्हा आपण संशोधनातून आवश्यक डेटा गोळा करता तेव्हा अपारंपरिक पद्धतींचा वापर करून आपल्या उत्पादनांचा प्रचार करणे प्रभावी ठरते. पुढे आपल्या बाजाराच्या अचूक माहितीसह आपण उत्पादन स्थान नियोजित किंवा अनैतिक किंवा दिशाभूल करणारे म्हणून पाहणारे प्रतिरोध कमी करण्यास सक्षम व्हाल.


🎯 व्यवसायाचे जग गतिमान आहे आणि प्रत्येक क्षण संधी निर्माण करू शकतात. एकत्रित केलेल्या आणि संशोधनातून विश्लेषित केलेला डेटा आणि आकडेवारीद्वारे आपल्याला आपल्या टार्गेट मार्केटची प्राधान्ये माहित होतील. त्यांच्या भावी गरजा काय आहेत किंवा त्या त्यांना कशा हव्या आहेत याविषयी आपण अंदाज करू किंवा अंदाज लावू शकता आणि त्यासाठी योग्य तो उपाय देखील तयार करू शकता. आपण कशा प्रकारे स्पर्धेतून बाहेर पडावे किंवा पुढे जावे हे समजण्यास सक्षम व्हाल.


🎯आपल्या मार्केटचे संशोधन करताना, आपण विश्वसनीय उत्तरे मिळवून आव्हानांवर विजय मिळवाल. या आव्हानांसाठी योग्य तोडगा काढण्यासाठी संशोधनातून मिळालेली उत्तरे आपली गुरुकिल्ली ठरतील.


🔹 *मार्केट रिसर्च आपल्याला आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक निराकरणे प्रदान करू शकते जसे की* 


🎯ट्रेंड आपल्या व्यवसायावर कसा प्रभाव पाडतात


🎯आपला बाजाराचा वाटा कसा वाढवायचा


🎯आपले ग्राहक किंवा संभाव्य बाजारपेठ खरेदी किंवा खरेदी करण्याचे निर्णय कसे घेते


🎯आपली ग्राहक सेवा आपल्या स्पर्धेच्या विरूद्ध कशी मोजली जाते


🎯 आपण नवीन ग्राहक कसे आकर्षित आणि मिळवू शकता


🎯 आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या व्यवसायाचा नफा वाढविण्यासाठी कोणती सर्वोत्तम विपणन योजना आहे


 🔹 *आपल्या व्यवसायासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी आपल्याला संशोधन आवश्यक आहे.* 


👉आपण एखादा छोटासा व्यवसाय सुरू करीत असलात की आपल्या अस्तित्वातील व्यवसाय वाढवत आहात, आपली व्यवसाय योजना तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या बाजारपेठेत संशोधन करण्यापासून मिळणारी माहिती आणि आकडेवारी आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसायाचे उद्दीष्ट म्हणजे त्यांच्या गुंतवणूकीवर परतावा मिळविणे. व्यवसायाचे निर्णय घेण्याद्वारे आपण हे करू शकता. आपल्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी आपल्याला आवश्यक अंतर्दृष्टी तसेच आकडेवारी आणि डेटा, हे सर्व आपण बाजार संशोधनात गुंतवणूकीद्वारे मिळवू शकता. त्यामुळे जेव्हा ही आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल किंव्हा व्यवसाय वाढवायचा असेल तेव्हा मार्केट रीसर्च वरती गुंतवणुक करणे आवश्यक आहे.


📢 *वरील माहिती आवडल्यास आपल्या संपर्कातील व्यावसायिक तसेच व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या बांधवाना माहिती forward करावी आणि business updates दररोज विनामुल्य आपल्या व्हाट्सअप्प ला मिळविण्याकरिता वरील लिंक च्या साहाय्याने आपली नोंदणी करावी ही विनंती. आपला एक share कोणाला तरी उद्योजक होण्यास मदत करू शकतो.* 



Thursday, August 13, 2020

हे केमिकल कंपोजीशन?

 

Do you know?

हे केमिकल कंपोजीशन?

गूळ+खोबरे = बुद्धीवर्धक (म्हणून बाप्पाचा नैवेद्य)


गूळ+शेंगदाणे = शक्तिवर्धक (म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य)


तिळ+गुळ = केल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न + झिंक + सेलेनियम (हृदयासाठी फायदेशीर आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी,

यातले सेलेनियम - केन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत )


असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर दिसतील...


आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जातात,

कारण हे जर शिकवले तर bornvita कोण पिणार?


आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर bornvita, कॉम्प्लेन पीत न्हवते ना? मग त्यांच्यात कमजोरी, ताकद कमी होती का? अहो एक आपला मावळा 50 शत्रूंशी एकटा लढायचा,

कुठले व्हे - प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा?


शिवाय आपले पूर्वीचे पंडित एवढे हुशार होते, एक से एक होऊन गेले महान पंडित, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले व्हिटॅमिन टॉनिक पीत होते का?


मुळात आपल्याला इतिहासच अश्या पद्धतीने शिकवला जातो की इंग्रज आले म्हणून आपण तारले गेलो, आपण खूप गरीब होतो, अंधश्रद्धा होती वगैरे, पण इंग्रज तेव्हा आले जेव्हा त्यांनी भारतातील प्रत्येकाच्या घरात सोने भरलेले पाहिले, जे आपण व्यापार करून कमवत होतो,


लोखंड, स्टील, कापड एक्स्पोर्ट करून आपण त्या वजनाचे सोने घायचो (करन्सी नव्हती ), उगाच का पोर्तुगीज, मुगल, इंग्रज वर्षानुवर्षे आपल्यावर आक्रमक करत होते... जर भारत श्रीमंत नसता तर ही आक्रमणे झालीच नसती ना.. गरिबांच्या देशावर कशाला कोण वर्षानुवर्षे राज्य करेल... सोने भरभरून जहाजे गेली ब्रिटिशांकडे, जेव्हा आपल्याकडे हे सर्व होते तेव्हा ब्रिटन मध्ये भूकमारी होती... हे कधीच आपल्याला सांगितले जात नाही, हे जर सांगितले तर जातीवाद आपोआप संपेल ना...मग तोडा आणि राज्य करा हे होऊच शकणार नाही... इतिहासात जर चाणक्य यांचे धडे सुद्धा ऍड केले तर तेव्हांचा व्यापार त्यांनी सुरू करून भारताला कसा बुस्ट दिला? हे शिकायला मिळेल पण कोण रिस्क घेणार? लोकं एकत्र येतील ना मग...


तर, आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीच खात असतील, म्हणूनच आताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती... जास्त निरोगी होते आणि जास्त बुद्धिमान पण होते, अहो वयाच्या 18-19 वर्षी वागभट्टांचे संपुर्ण आयुर्वेद, आर्यभट्ट यांचे संपूर्ण भूमिती बीजगणित ज्ञान, ज्ञानेश्वरी लिहले राव तेव्हाच्या लोकांनी... कुठले टॉनिक पीत होते का ते? स्वतःला प्रश्न विचारा....

आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमिकल मारलेले पण अन्न नसायचे, गाईचे दूध पण प्युअर...


आपण हजारो वर्षांपासूनच सायन्स मध्ये ऍडव्हान्स होतो. आपल्याला या सर्वांची गरज नाही...

देशी खा, ताकद वाढवा, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा, आपले पूर्वज आपल्यापेक्षा खूपच हुशार आणि ऍडव्हान्स होते...


कोणी लिहिलंय माहीत नाही. पण पटलंच म्हणून शेयर करतोय.

🙏🙏🙏🙏🙏

Friday, July 17, 2020

एक साथ नहीं खानी चाहिए

एक साथ नहीं खानी चाहिए:

⚫-चाय के साथ कोई भी नमकीन चीज नहीं खानी चाहिए।दूध और नमक का संयोग सफ़ेद दाग या किसी भी स्किन डीजीज को जन्म दे सकता है, बाल असमय सफ़ेद होना या बाल झड़ना भी स्किन डीजीज ही है।

⚫-सर्व प्रथम यह जान लीजिये कि कोई भी आयुर्वेदिक दवा खाली पेट खाई जाती है और दवा खाने से आधे घंटे के अंदर कुछ खाना अति आवश्यक होता है, नहीं तो दवा की गरमी आपको बेचैन कर देगी।

⚫-दूध या दूध की बनी किसी भी चीज के साथ दही ,नमक, इमली, खरबूजा,बेल, नारियल, मूली, तोरई,तिल ,तेल, कुल्थी, सत्तू, खटाई, नहीं खानी चाहिए।

⚫-दही के साथ खरबूजा, पनीर, दूध और खीर नहीं खानी चाहिए।

⚫-गर्म जल के साथ शहद कभी नही लेना चाहिए।

⚫-ठंडे जल के साथ घी, तेल, खरबूज, अमरूद, ककड़ी, खीरा, जामुन ,मूंगफली कभी नहीं।

⚫-शहद के साथ मूली , अंगूर, गरम खाद्य या गर्म जल कभी नहीं।

⚫-खीर के साथ सत्तू, शराब, खटाई, खिचड़ी , कटहल कभी नहीं।

⚫-घी के साथ बराबर मात्र1 में शहद भूल कर भी नहीं खाना चाहिए ये तुरंत जहर का काम करेगा।

⚫-तरबूज के साथ पुदीना या ठंडा पानी कभी नहीं।

⚫-चावल के साथ सिरका कभी नहीं।

⚫-चाय के साथ ककड़ी खीरा भी कभी मत खाएं।

⚫-खरबूज के साथ दूध, दही, लहसून और मूली कभी नहीं।

*कुछ चीजों को एक साथ खाना अमृत का काम करता है जैसे:

⚫-खरबूजे के साथ चीनी

⚫-इमली के साथ गुड

⚫-गाजर और मेथी का साग

⚫-बथुआ और दही का रायता

⚫-मकई के साथ मट्ठा

⚫-अमरुद के साथ सौंफ

⚫-तरबूज के साथ गुड

⚫-मूली और मूली के पत्ते

⚫-अनाज या दाल के साथ दूध या दही

⚫-आम के साथ गाय का दूध

⚫-चावल के साथ दही

⚫-खजूर के साथ दूध

⚫-चावल के साथ नारियल की गिरी

⚫-केले के साथ इलायची

कभी कभी कुछ चीजें बहुत पसंद होने के कारण हम ज्यादा बहुत ज्यादा खा लेते हैं। ऎसी चीजो के बारे में बताते हैं जो अगर आपने ज्यादा खा ली हैं तो कैसे पचाई जाएँ

⚫-केले की अधिकता में दो छोटी इलायची

⚫-आम पचाने के लिए आधा चम्म्च सोंठ का चूर्ण और गुड

⚫-जामुन ज्यादा खा लिया तो ३-४ चुटकी नमक

⚫-सेब ज्यादा हो जाए तो दालचीनी का चूर्ण एक ग्राम

⚫-खरबूज के लिए आधा कप चीनी का शरबत

⚫-तरबूज के लिए सिर्फ एक लौंग

⚫-अमरूद के लिए सौंफ

⚫-नींबू के लिए नमक

⚫-बेर के लिए सिरका

⚫-गन्ना ज्यादा चूस लिया हो तो ३-४ बेर खा लीजिये

⚫-चावल ज्यादा खा लिया है तो आधा चम्म्च अजवाइन पानी से निगल लीजिये

⚫-बैगन के लिए सरसो का तेल एक चम्म्च

⚫-मूली ज्यादा खा ली हो तो एक चम्म्च काला तिल चबा लीजिये

⚫-बेसन ज्यादा खाया हो तो मूली के पत्ते चबाएं

⚫-खाना ज्यादा खा लिया है तो थोड़ी दही खाइये

⚫-मटर ज्यादा खाई हो तो अदरक चबाएं

⚫-इमली या उड़द की दाल या मूंगफली या शकरकंद या जिमीकंद ज्यादा खा लीजिये तो फिर गुड खाइये

⚫-मुंग या चने की दाल ज्यादा खाये हों तो एक चम्म्च सिरका पी लीजिये

⚫-मकई ज्यादा खा गये हो तो मट्ठा पीजिये

⚫-घी या खीर  ज्यादा खा गये हों तो काली मिर्च चबाएं

⚫-खुरमानी ज्यादा हो जाए तो ठंडा पानी पीयें

⚫-पूरी कचौड़ी ज्यादा हो जाए तो गर्म पानी पीजिये

अगर सम्भव हो तो भोजन के साथ एक नींबू का रस आपको जरूर ले लेना चाहिए या पानी में मिला कर पीजिये या भोजन में निचोड़ लीजिये, 70% बीमारियों से बचे रहेंगे

Tuesday, May 26, 2020

व. पु. ची एक भन्नाट कविता

व. पु. ची  एक भन्नाट कविता ---

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं
आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत,
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं
घरादाराला कधीही ’लॉक'  नव्हतं..
*तरीही माझ जीवन सुखाचं होतं* ||१||

आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होतं
स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होतं
आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* ||२||

घरासमोर छोटंसं अंगण होतं
तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होतं
विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ३ ||

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा,
माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा-
दगडाने अंग घासणं फ़ारसं सुसह्य नव्हतं
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ४ ॥

पायात चप्पल असणं सक्तीच नव्हतं
अंडरपॅट बनियनवर फ़िरणं जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं
मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ५ ॥

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता
घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता
छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ६ ॥

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता,
नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता
कलांना "भिकेचे डोहाळे" असंच नाव होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ७ ॥

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा
पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकडूनच मिळायचा
तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीच होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ८ ||

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या
पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा -
उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्य राज्य होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ९ ||

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे
घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे -
नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १० ||

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होतं
नंबरावर बक्षीस/छड्या यांचं प्रमाण ठरत असतं,
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हतं
वशिल्याने पास होणं माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ११ ||

गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची -
चक्र-पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची
विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १२ ||

गावाबाहेरच जग हिरवागार असायचं
सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचं,
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं,
प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १३ ||

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा
क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या
डे-नाईट, ट्वेंटी- २० चं नावही नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १४ ||

प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा
गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
हॅन्डल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा
लक्झरी, फर्स्टक्लास एसीचं नावही नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १५ ||

दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी होती
चमनचिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती
लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १६ ||

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची
बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीओ सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची
ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १७ ||

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा
दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा
हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १८ ||

मामाच्या गावाला कधी जाणं-येण होतं
धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होतं,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं
भाऊबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १९ ||

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे
बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचं
प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || २० ||

पाव्हणे रावळे इ.चा घरात राबता असायचा
सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा
पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || २१ || 

आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे
मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे
फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
*कौटुंबिकसुसंवादाची मात्र वानवा आहे* || २२ ||

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत
दूध, बूस्ट, काॅम्प्लानचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कॅल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे
कपडे, युनिफोर्म क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
*बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे* || २३ ||

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे
सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्टीविटीजना घरात सन्मान आहे
छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
*आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे*||२४||

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे
मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे
सध्या बाय वन गेट वनचा जमाना आहे..
म्हणून
*पैशांवर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे..*||२५||

     *🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*
चाक..



     प्रिया आणि समरच्या लग्नाला आता जवळजवळ तीन वर्ष होत आली होती. L0VE MARRIAGE च्या जमान्यात त्यांच ARRANGED MARRIAGE होत. सुरवातीला सगळं सुरळीत चालू होत. पण नंतर काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले.

प्रिया बँक मध्ये कामाला होती तर समर एका परदेशी कंपनीत.

घरात सगळ्या सुख-सोई होत्या. नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज.

भांडणाच कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल तर कधी किचनमध्ये सुरु राहिलेला पंखा.

आजकाल तर काहीही शुल्लक कारण पुरेसं होत होतं.

आज सकाळीही खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला.

दोघे एकमेकांशी तावातावने खूप भांडले नी काही न खाता उपाशी ऑफिसला निघून गेले.

आज नविन महिन्याचा पहिला आठवडा त्यामुळे ऑफिसमध्ये काम भरपूर असणार एखादे वेळेस लंचसाठी देखील वेळ मिळणार नाही हे.

प्रियाला माहित होत पण तरी देखील ती तशीच निघून आली.

आज ४ तारीख, म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेंन्शन साठी बँकमध्ये येणार.

पाटील आजी आजोबा संपूर्ण बँकमध्ये कौतुकाचा विषय होता. दोघे जोडीने नेहमी येत, कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट.

दोघे सत्तरीच्या घरात होते, पण एकमेकांना खूप सांभाळत होते.

दरवेळी येताना बरोबर शबनम बॅग त्यात पाण्याची बाटली, छत्री, बिस्कीटचा पुडा आणि दोघांची डॉक्टरची फाईल न चुकता असे.

त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे कि आपल्या नशिबात हे सुख का नाही.

नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला नी काउंटर वर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला वळले आणि नेहमी प्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेऊन तशीच उभी होती.

'अगं काय हे, एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला ? आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस, आज शेवटचा भरतो आहे, पुढच्यावेळी तूच भर'.

'असू द्या ओ तुम्ही आहात ना, मग मी कशाला चिंता करू ?"' आजीचं गोड हसून उत्तर..

थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता.

आज काउंटरवर प्रिया होती, प्रियाच्या हातात फॉर्म देत 'बावळट आहेस' आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली. 'इथेच थांब, मी मॅनेजरला भेटून येतो, जाऊ नकोस कुठे, हरवशील, वेंधळी आहेस तू' म्हणत आजोबा केबिन कडे गेले.

'आजी, अहो इतके बोलतात आजोबा तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला, त्यात काहीच कठीण नाहीे' प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली.

आजी हसली 'अग मला येतो भरता फॉर्म, पण मला तो येत नाही म्हणून ह्यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते'.

'मी एकटी सगळं करू शकते, पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदरीने करतात ते मला फार आवडत'.

'ह्या वयात आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो आणि मग ते स्वतःची काळजी घेतात मला ते हवं आहे'.

'संसारात दोघांनाही दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाऊन गाडी ओढायची असते" आजी गोड हसली.

कॅबिन मधून आजोबा बाहेर आले नी आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली.

दाराशी येत इथेच थांब मी रिक्षा घेऊन येतो म्हणून आजोबा निघाले नी आजी ने त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली. सगळा प्रसंग गोड होता, 'किती प्रेम आहे ना आजींचे आजोबांवर' बाजूला बसलेल्या सरिताला प्रिया म्हणाली'.

अग दोघाचं बोल, आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून पाटील आजोबा तिला इथेच थांबवून चालत जाऊन रिक्षा आणतात, नेहमी बॅगमध्ये कोकम सरबताची बाटली घेऊन फिरतात, खूप काळजी घेतात ते एकमेकांची"
प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला.

समरने काल लवकर आला तेव्हा दोघांसाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा-जेव्हा लवकर यायचा तेव्हा-तेव्हा करत होता. आज समरशी शांतपणे बोलायचं प्रियाने ठरवलं.

तिने समरला फोन लावला "काही खाल्लस का ?' 'नाही गं आज एक महत्वाची मिटिंग आहे, तू काही खाल्लस का ? 'नाही, चल कामं होत राहतील काहीतरी खाऊन घे, उपाशी काम करत बसू नकोस, मीही ब्रेक घेते' संध्याकाळी जेवायला बाहेर जायचं ठरवून प्रियाने फोन ठेवला.

हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला, खटके उडत होते पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं.

ह्यात तीन-चार महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओला टॉवेल बघून प्रियाचा पारा चढला.

समरने सॉरी म्हणून टॉवेल उचलला पण तोपर्यंत प्रिया खूप चिडली होती "नोकर नाही मी इथे, नाही जमणार मला सारखं ऍडजस्ट करायला, इतका आळशी स्वभाव बरा नाही." रागारागात प्रियाने तयारी केली नी ती ऑफिसला निघून गेली.

काउंटर वर ती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येतांना दिसले.

आज ते एकटेच होते आणि पेंन्शनचा दिवसही नव्हता. काहीतरी वेगळं काम असेल म्हणून प्रिया पुन्हा आपल्या कामात गुंतली.

शिपायाने, साहेबांनी आत बोलावलं आहे हा तिला निरोप दिला.

आत पाटील आजोबा बसले होते, "प्रिया पाटील आपल्या बँकचे सगळ्यांत जुने कस्टमर आहेत, त्यांना आज पर्सनली मदत कर, मी दुसऱ्या ब्रँच मध्ये चाललो आहे त्यामुळे Y0U CAN SIT HERE & HELP HIM WITH ALL THE F0RMALITIES' नायर साहेब निघून गेले.

'बोला आजोबा काय करायचं आहे". 'मला सावित्रीच अकाऊंट क्लोज करायच आहे, गेल्या आठवड्यात ती हार्टअटॅक नी घरी बसल्या जागी गेली'. कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसं कान सुन्न होतात प्रियाच तसं झालं 'I AM S0RRY' च्या व्यतिरिक्त  ती काहीच बोलू शकली नाही. आजोबा बोलत होते "खूप काळजी घ्यायची माझी ती, सगळं वेळच्या वेळी, मी सुरुवाती पासून वेंधळा, पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची माझ्या पाठीशी कायम उभी राहिली, तिला बहुतेक ती जाणार हे कळलं होतं, आज पर्यंत तिला कित्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेवू सुचवलं होत पण तिने कधीच ऐकलं नाही, पण एक १५ दिवसापूर्वी तिने जेवणासाठी बाई ठेवली तिला मला लागतं तसं जेवण शिकवलं, मी तिला चिडवलं देखील कि पाटलीनबाई आता बसल्याजागी ऑर्डर देणार"

आजोबांनी डोळ्याला रुमाल लावला, प्रियालाही रडू आवरलं नाही, F0RMALITIES पूर्ण करून आजोबा निघून गेले. प्रियाच लक्ष फोनकडे गेल, समरचा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता .. 'सॉरी प्रिया मी आज पुन्हा टॉवेल विसरलो, I WILL TRY N0T T0 D0 IT AGAIN, पण यार तू त्यामुळे काही न खाता ऑफिसला जाऊ नकोस, I FEEL GUILTY, PLEASE D0N'T D0 THAT AGAIN. I HAVE BEEN PAMPERED, SP0ILED BRAT TILL DATE & I AM TRYING T0 CHANGE THAT, PLEASE GIVE ME TIME T0 CHANGE MYSELF, I PR0MISE I WILL CHANGE, I NEVER HAVE SAID THIS BEF0RE BUT I ALWAYS WANT Y0U IN MY LIFE, N0 0NE CAN UNDERSTAND MY M00D THE WAY Y0U D0, PLEASE'.

काहीवेळ प्रिया फोन कडे बघत राहिली आणि तिला पाटील आजीच वाक्य आठवलं 'आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो.' 'संसारात दोघांनाही दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाऊन गाडी ओढायची असते'

प्रियाने रिप्लाय सेंड केला..

'SORRY, I T00 L00SE MY C0NTR0L EVERY N0W & THEN, I WILL ALS0 TRY T0 W0RK 0N IT, Y0U T00 PLEASE GIVE ME TIME F0R THAT, I T00 ALWAYS WANT Y0U T0 BE THEIR IN MY LIFE, Y0U ARE MY ENTIRE SUPP0RT SYSTEM & WE B0TH WILL W0RK T0WARDS UNDER STANDING EACH 0THER'..

॥ तात्पर्य...॥

   तात्त्विक भांडण सर्वांशी होते, पण 'राग' कायम कुणाशीचं ठेवू नये.. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम 'भेद' ठेवू नये.. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात 'सुसंवाद' साधावा. 'अहंकार' हाच  या सर्वाचं मुळ आहे, तो विनाकारण  'बाळगुन जगू' नये..

      शेवटी 'मृत्यू' हे 'सुंदर शाश्वत वास्तव' आहे, त्याचे 'स्मरण' असावे भय नसावे.

आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर 'उरलेल्या" दिवसांचा 'आनंद' उपभोग घेण्यासाठी याचे 'स्मरण' ठेवू या.

       आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती 'जण आनंदात' आहेत याला खूप महत्व आहे.

    'एक हृदय' घेऊन आलोय जाताना 'लाखो हृदयात' जागा करुन जाता आलं पाहिजे क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या.. हो नं..!

Credit:-
आनंदयोगी....🙏🕉🙏
एकट्या स्त्रीने स्वतःला कसे वाचवायचे

1) रात्री उशिरा अति उंचीच्या अपार्टमेंटमध्ये लिफ्टमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत असताना एखाद्या स्त्रीने स्वतःला एक विचित्र पुरुषाच्या संगतीत एकट्याने सापडल्यास काय करावे?
          तज्ञांच्या मते: लिफ्टमध्ये आल्यानंतर……… जर आपल्याला 13 व्या मजल्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असेल तर, आपल्या मजल्यापर्यंत लिफ्टची सर्व बटणे दाबा.  प्रत्येक मजल्यावरील थांबलेल्या लिफ्टमध्ये कोणीही आपल्यावर हल्ला करण्याचे धाडस करणार नाही.

2) घरात एकटे असताना एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर काय करावे?????
          तज्ञांच्या मते: स्वयंपाकघरात पळा. मिरची पूड आणि हळद  कोठे ठेवली आहे हे आपणास माहित आहे आणि जेथे चाकू आणि प्लेट्स आहेत.  या सर्व गोष्टी प्राणघातक शस्त्रामध्ये बदलल्या जाऊ शकतात. काहीच नसल्यास प्लेट्स आणि भांडी सर्वत्र फेकणे सुरू करा. हे करणे थांबवू नका. किंचाळणे… लक्षात ठेवा की आवाज हा अशा लोकांचा सर्वात मोठा शत्रू आहे.  त्याला कोणालाही सापडायचे नसते.

 3) रात्री ऑटो किंवा टॅक्सी घेणे.
          तज्ञांच्या मते: रात्री ऑटोमध्ये जाण्यापूर्वी त्याचा नोंदणी क्रमांक नोंदवा. नंतर आपल्या कुटुंबास किंवा मित्राला कॉल करण्यासाठी मोबाइल वापरा आणि त्यांना ड्राईव्हरला ज्या भाषेने समजेल त्या भाषेत तपशील द्या.  जरी आपल्या कॉलला कोणी उत्तर दिले नाही तरी आपण संभाषणात असल्याचे भासवा.  आता ड्रायव्हरला माहित आहे की कोणाकडेतरी त्याचे तपशील आहेत आणि काही चुकल्यास तो गंभीर अडचणीत येईल.  तो आता तुम्हाला घरी सुरक्षित आणि सुरक्षीत घेण्यास बांधील आहे.  एक संभाव्य आक्रमणकर्ता आता आपला वास्तविक संरक्षक आहे.

4) जर ड्रायव्हर एखाद्या रस्त्यावर वळला आणि आपल्याला असे वाटते की आपण धोका क्षेत्रात प्रवेश करीत आहात…
          तज्ञांच्या मते: आपल्या गळ्याभोवती गुंडाळण्यासाठी आणि त्याला मागे खेचण्यासाठी तुमची पर्स किंवा ओढणी वापरा.  काही सेकंदात तो घाबरेल आणि असहाय्य होईल.  जर तुमच्याकडे पर्स नसेल किंवा चोरी केली असेल तर तुम्ही त्याला त्याच्या कॉलरद्वारे मागे खेचा.

 5) जर आपल्यास रात्री स्टोकिंग केले असेल तर…
          तज्ञांच्या मते: एखादे दुकान किंवा घराचा आसरा घ्या आणि आपली परिस्थिती स्पष्ट करा.  जर रात्रीची वेळ असेल आणि दुकाने उघडली नसेल तर एटीएम बॉक्स मध्ये जा.  एटीएम केंद्रांमध्ये नेहमीच CCTVअसतात.  ओळखीची भीती बाळगून, कोणीही आपल्यावर हल्ला करण्याची हिम्मत करणार नाही.

असं असलं तरी, मानसिकदृष्टय़ा जागरूक राहणे हे आपल्यापुढील महान शस्त्र आहे.

कृपया आपण ज्या स्त्रिया काळजी घेत आहात त्या सर्व स्त्रियांपर्यंत ती पसरवा आणि जागरूकता पसरवा कारण आपण सामाजिक आणि नैतिक कारणासाठी आणि आपल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे नक्कीच करू शकतो....

मित्रांनो कृपया ते आपल्या  MOMS… बहिणी… पत्नी आणि महिला मित्रांना नक्की पाठवा. हे दिलगीरी व्यक्त करणाऱ्या मित्रांपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे.


 सर्व 🧕🏻महिला
                    
चुक आपली होती...


"ऐक ना...मला एका नोकरीचा कॉल आला आहे...चांगली कंपनी आहे..करू का जॉईन?"

अनुराधा च्या या वाक्याने गिरीश च्या चेहऱ्यावरचे भावच बदलले...

"हे बघ...स्रीस्वातंत्र्य, स्त्रीचं आर्थिक स्वातंत्र्य सगळं मान्य आहे मला...पण... नको करू नोकरी...प्लिज..."

"अरे पण का? नेमकं कारण काय?"

"माझी आई आज आपल्यात नाही...तीही शिक्षिका होती..नोकरी करायची...पण ती नोकरीला जात असल्याने आमचे खूप हाल झालेले गं... मला त्याची पुनरावृत्ती नकोय परत..."

"मला तर वाटलेलं की आई नोकरी करायच्या याचा अर्थ तू मला नाही रोखणार..."



"रोखलंही नसतं..पण विचार कर...तू आणि मी रोज बाहेर...यंत्रवत जीवन जगणार..घरात मुलांना वेळेवर सगळं कोण बघणार..मी म्हणत नाही तू दिवसभर घरकाम कर...पण घरात कोणीतरी घरातलं पूर्णवेळ असणं हे खूप मोठं समाधान देऊन जातं..."

"अरे आजकाल सगळेच तर करतात..."

"वाद नको...मी लहान असताना आई शाळेवर जायची...घराकडे पाहू वाटत नसे...अस्ताव्यस्त घर...वस्तू जागेवर सापडत नसायची..आईला कधी उशीर झाला तर आम्ही भूक भूक करत चिडचिड करायचो...बाबा आणि आम्हाला वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसे...आणि आईलाही किती कामं पुरायची... धावपळ व्हायची आईची...शाळेतून थकून आल्यावर बिचारी घर आवरे... तिचं थकणं आम्हाला बघू वाटायचं नाही..."

अनुराधा ला ते कुठेतरी पटलं..

"ठीक आहे...खरं आहे तुझं..मी नोकरी केली तर घराला घरपण राहणार नाही..."

"काय संबंध घर आणि नोकरीचा?"

मागून अचानक अनुराधा चे सासरे आले, त्यांनी सगळं बोलणं ऐकलं...

"गिरीश...चुकतोय तू...सुनबाई घराबाहेर पडतेय, नवं जग तिला समजेल...नवीन गोष्टी शिकेल... तिला अडवू नकोस..."

"पण बाबा...आई नोकरी करत असताना आपले झालेले हाल तुम्हाला आठवत नाहीये का? का पुन्हा ये रे माझ्या मागल्या?"

"चूक आईच्या नोकरीची नव्हती, ती आपली होती...आई नोकरी करते म्हणून आपण जरा तरी मदत करायचो का तिला? घरातल्या वस्तू आपण जागेवर ठेवत नव्हतो आणि चिडचिड मात्र तिच्यावर करायचो...चूक आईची नव्हती... चूक आपली होती..आपण स्वतःला शिस्त लावली नव्हती...घर आईनेच आवरावं...घरातलं एकेक काम फक्त तिनेच करावं... घर म्हणजे फक्त 'आई' अश्या समीकरणात आपण रहात होतो...आता बघ, अनुराधा जर नोकरीवर गेली तर आपणही स्वतःला शिस्त लावून घेऊ...प्रत्येकाने आपापली खोली साफ केली, आपापल्या खोलीला झाडू पोचा केला, जेवण झाल्यावर आपापलं ताट धुवून ठेवलं, मशीन मधले आपापले कपडे दोरीवर टाकले, आपापल्या वस्तू जागेवर ठेवल्या तर किती छान..एक तर आपल्याला चांगल्या सवयी लागतील.घरही स्वच्छ राहील आणि अनुराधाही बिनधास्तपणे नोकरी करू शकेल...बंटी ला स्वयंशिस्त लागेल...चार पदार्थ आपण शिकून घेऊ म्हणजे वेळ आली तर उपाशी राहणार नाही..."


"पटतंय बाबा..पण नोकरी करणं इतकं आवश्यक आहे का?"

"हो..आवश्यक आहे..तुझी आई नोकरी करत होती, जास्तीचे चार पैसे हातात पडत होते, त्याच जीवावर तुझं इंजिनिअरिंग करता आलं..तुझ्या आईला बाहेर पडल्यामुळे जगातल्या चार गोष्टी समजू लागल्या...त्याच तुम्हाला तिने शिकवल्या..म्हणूनच तुम्ही इतर मुलांपेक्षा स्मार्ट होतात..आईने तुमचा अभ्यासही घेतला आणि जगात कसं वावरावं याचे संस्कार दिले, म्हणून तुम्ही आज यश मिळवत आहात... मी जर तुझ्या आईला घरातच बसवून ठेवलं असतं तर...तू शिकलाही नसतास, आणि चार लोकांत बोलण्याची धिटाई तुझ्यात आलीही नसती..."

"बाबा...तुम्ही ग्रेट आहात...मी स्वतःला मॉडर्न म्हणवून घेत होतो पण तुमच्यासारखे आधुनिक विचार करण्याची माझी हिम्मत होत नव्हती..."



अनुराधा च्या डोळ्यात पाणी आलं..तिने चटकन सासऱ्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतला..

आणि अशा प्रकारे सासरेबुवांनी दुसऱ्या एका रणरागिणीला उभं केलं...घर आणि नोकरी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी...
मृत्यू "वर  छान कविता..!



सजवत होते मला
मी शांत निजलो होतो..!
बहुतेक आसवांच्या धारेन
मी चिंब भिजलो होतो..!

शेवटची आंघोळ ती
होती गरम पाण्याची..!
ज्याला त्याला घाई
मला डोळे भरून पाहण्याची..!


ज्यांच्या खांद्यावर माझं
गेलं होत बालपण..!
त्यांनीच पुन्हा उचलून
घेतलं आज पण..!


जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं..!
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं..!


आज वेगळंच
काहीतरी घडत होतं..!
वैऱ्याचं ही प्रेम
माझ्यावर पडत होतं..!


तिथपर्यंत नेऊन सुद्धा
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!
जोरजोरात रडून
सगळे मला उठवत होते..!


अजून चार लाकडं द्या
म्हणजे तेवढ्यात भागेल..!
माझ्याच कुणीतरी विचारलं
अजून किती वेळ लागेल..!

सरणावर झोपूनही
मी मौन पाळलं होतं..!
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच
मला जाळंल होतं..!


नशिबाला कुणाच्या हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे
वाईट वेळ सांगून येत नाही !

बुद्धी कितीही तल्लख असली
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला तरीही
राजा तो होऊ शकला नाही !

एक दुसर्‍यासाठी जगणे
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते !

नाती तागडीत तोलू नये
पैश्याची ती गुलाम नसतात,
नात्यात फायदा बघू नये
ती तुम्हाला श्रीमंत करतात !

तुमच्याकडे मारुती असो वा BMW
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला TITAN वा ROLEX असो
वेळ एकच दाखवत असतात !

मोबाईल APPLE असो वा SAMSUNG
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
Economy आणि Business Class
प्रवासाला वेळ सारखाच घेतात !

श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात
अर्धी श्रीमंती खर्चून जाते,
कमाई कमी जास्त असली तरी
जेवणात पोळी एकाच आकाराची असते !

🙏🏻🙏🏻🙏🏻 

पक्षी मरतांना कुठे जातात?



पक्षी मरतांना कुठे जातात?



आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन  कुठे आमच्या काँलनीच्या परिसरात मृतावस्थेत  पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही.

हां.. एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षि आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.

मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गीक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दीले नाही.

अनेक पक्षी निरिक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही.

आणि मग ह्या प्रयत्नातच एक रंजक लेख वाचायला मिळाला "Dying pattern of Birds"
ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी  यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच  असे आव्हान दीलेय की कुणीही जगात नैसर्गीक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा.  आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीहि स्विकारलेले नाही.

 लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दीलिय, एकीकडे नैसर्गीक कारण दूसरीकडे शिकार, अपघात, मूद्दाम पक्षीहत्या अशी वेगळी कारणे. परंतु मजेची गोष्ट अशी की आजपर्यत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीय,
पक्षी शास्त्रज्ञसुध्दा ह्या बाबतित ठोस सांगु शकत नाही. दरवर्षी पक्ष्यांची गणना करुन ते सरासरी पक्ष्यांचा मृत्युदर ठरवतात.
ह्या बिशप ल्युसींचा मधमाश्यांच्या जिवनक्रमावरचे संशोधन जगमान्य आहे, ते सांगतात मधमाशा मृत्यु समिप आला की खूप उंच वरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेउन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरशः नैसर्गीक विघटन होते आणि त्या नष्ट होउन जातात. यावरुन बीशप म्हणतात की पक्ष्यांना सुध्दा मधमाशाप्रमाणे अंतःप्रेरणेच एक इंद्रीय असावे जे त्यांना जाणीव करुन देते की आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जिवनकाल संपत आलाय. आणि ही जाणिव हौताच पक्षि आकाशात स्वःतला उंच उंच घेउन जातात जो पर्यत त्यांचे विघटन होत नाही तो पर्यत ते वरती वरतीचचढत जातात. बीशप ची ही थेअरी मला तरी स्विकारार्ह वाटते  कारण दूसरे कुठलेच लाॅजिकल स्पष्टीकरण सध्या तरी नाही.
अजुनपर्यत तरी ह्या थेअरीला शास्त्रज्ञांकडुन कुठलेही खंडन झालेले नाही. ह्या एका गोष्टीवरुन आपण एक गोष्ट निश्चितच म्हणु शकतो की पक्षी मानवापेक्षा  उत्कांतीच्या पुढच्या पायरीवर आहेत की त्यांना ही जाणीव  होउ शकते की आपला अंत्यसमय आलाय जे माणसालाअजुनही अज्ञात आहे. पक्षी निश्चीत ठरवु शकतो की त्याने खूप जगुन झालेय,बघून झालेय आणि तो आनंदाने कसलिही खंत चिंता न बाळगता उंच उडून  शरीराचे  विघटन करुन टाकतो.न वयानूसार येणार्‍या व्याधी,न सोसायचे दुःख. आपल्या पेक्षा ते पुढेच आहेत कुठेही जाण्याचे, विहाराचे स्वातंत्र्य, कुठलीही सिमा नाही , पासपोर्ट नाही, पिल्ले मोठी झाली की त्यांच्यापासुन सहजगत्या स्वतःला सोडवुन परत कधीही न भेटणे सहज स्विकारणारी. आणि स्वतःच्या मृत्युची वेळ पण स्वतःच निश्चित करणारी... मोक्ष अजुन काय वेगळा असतो?

Thursday, May 21, 2020

Withdrawal होता आलं पाहीजे.....

Withdrawal होता आलं पाहीजे.....
    सहज, 'मैत्रिणीशी बोलतांना निघालेलं वाक्य'
     
साधं उदाहरण घ्या ना ....
      लग्न झाल्यावर मुलगी सासरी येते, ती कधीही माहेरच्यांना विसरू शकत नाही . नेहमीच तिचं मन आठवणीत रमलेलं असतं पण त्यासोबतच माहेरची अस्मिता आणि सासरची जबाबदारी पेलवावी लागते .
    कमी जास्त होणारच म्हणून प्रत्येक गोष्ट माहेरी सांगून संतूलन बिघडवायचं नसतं, तर माहेरी जे मिळालं ते इथे मिळेलच असे नाही म्हणून तुलना करून दुःखी व्हायच नसतं. तर थोडं- थोडं withdrawal व्हायचं असतं........     
   
   

              बऱ्याचदा आपल्याला खुप संधी मिळतात आपण स्वतःचा असा ग्रह करुन घेतो की माझ्या शिवाय दुसरं हे करू शकत नाही .
         अशीपण वेळ येते जेव्हा ती संधी दुसऱ्याला मिळते व आपण जळफडाट करतो पण आपण आपलं योगदान विसरून जातो, आपण केलेली कामगिरी विसरून स्वतःला केवळ त्रास करून घेतो ,आज आपण आहोत उद्या कोणीतरी असेल, बघुन स्वीकार करता आलं पाहीजे ...withdrawal होता आलं पाहिजे ..........
            कधी-कधी असेही असते आपण पात्रं असूनही बऱ्याच गोष्टी आपल्या वाट्याला येत नाही याचा अर्थ असा नाही की , आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायचा,ज्याला ते मिळाले त्याचं कौतूक करता आलं पाहीजे .withdrawal होता आलं पाहीजे ......
    त्याची रेषा लहान करायची नसते तर आपली रेषा मोठी करायची असते .
           
     " गुंत्यात पडुन आयुष्य रंगहीन करण्यापेक्षा गुंता सोडवून उमेदीन जगता येणं फार कठीण नाही ."
     एखादया प्रसंगी आपल्याला कितीही बोलावसं वाटलं, राग व्यक्त करावासा वाटला तरी शांत राहायला जमल पाहीज, प्रत्येक वेळी बोलणचं महत्वाच नसतं तर Neutral पणं राहणं आलं पाहीजे.
     त्यासाठी थोडं थोडं withdrawal होता आलं पाहीजे.......
   आयुष्याचं प्रत्येक वळण खुप सुंदर आहे. त्या प्रत्येक वळणावर थोडं थांबता आलं पाहीजे , वयाचा प्रत्येक टप्पा भरभरून जगता आला पाहीजे तरच आपण आनंदी राहू.
       "आपलं व्यक्तीमत्व घडवणं आपल्याच हातात असतं" जगावे  असं की तुम्हाला बघून इतरांना तुमच्यासारख जगावं वाटेल, तुमच नाव निघताच तुम्हाला भेटायची, तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा होईल , तुम्हाला कुणाला सोडुन जायची ईच्छा होणार नाही.....
     आणि हो गेला तरी दुःख करत बसायचं नाही, काही नात्यांचं आयुष्यही तेवढचं असतं , पण त्यासाठी थोडं थोडंwithdrawal होता आलं पाहीजे........
       Connect होता आलं पाहीजे, अगदी मनापासून , शिकलं पाहीज, मिळणारे रिटर्न गिफ्ट पण खुप समाधान देणारे असते.
         "मला सांगा सुख म्हणजे काय असते?"चेहऱ्यावर आनंदी भाव असणे , सुंदर हास्य म्हणजे तुम्ही खुप सुखी किंवा आनंदी आहात असे नव्हे ,तर आनंदी भाव जगण्याचं बळ नक्कीच देतात.
      आयुष्यभर खुप वाचन करायचे implementation साठी वेळच ठेवायचा नाही,
       वाचन कमी असलं तरी चालेल ,कृतीत आणायला वेळ राखुन ठेवायला शिकता आलं पाहिजे. withdrawal होण म्हणजे राहून गेलेल्या गोष्टीसाठी वेळ देणं, स्वतः  जगण्यासाठी मुद्दाम सवड मिळविणे ......
      चला तर मग बघुया, जमतयं का तर!!!!
योग्य ठिकाणीच योग्य मूल्य आहे.

एके दिवशी वडील आपल्या मुलाला म्हणाले, "माझ्या आजोबांनी मला दिलेले हे घड्याळ आहे. हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे. मी ते तुला देतो, तु दागिन्यांच्या दुकानात जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. "मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, "त्यांनी १५० रू ऑफर केले कारण ते फारच जुने आहे."  वडिल म्हणाले, "आता भंगाराच्या दुकानात जा."  मुलगा त्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, "त्यांनी २० रू ऑफर केले कारण ते खूप खराब आहे. "वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितलं. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला.  "बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी ५ लाख रुपयांची ऑफर दिली." वडील शांतपणे स्मितहास्य करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमच योग्य मूल्य आहे.

 स्वतःला चूकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य नसल्यास रागावू नका.

ज्यांना आपले मूल्य माहित आहे तेच आपली प्रशंसा करतात.

आपली किंमत जाणून घ्या, कारण हिऱ्याची किंमत फक्त जवाहिऱ्या करु शकतो इतर कुणीही नाही..
🌷🙏🌷

Friday, May 1, 2020

मित्रांनो जवळपास सर्वच देश आपल्या देशात काहीतरी उत्पादन घेतात आणि जगभरात निर्यात करतात.  पाकिस्तानात बनतात आणि त्या भारत  देशात आवडीने खाल्या जातात किंवा भरपूर खपतात सुद्धा. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे पारंपारिक शत्रू असले तरी व्यापाराच्या बाबतीत सर्व संबंध बाजूला ठेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. ज्या देशाची निर्यात जास्त आणि आयात कमी त्या देशाची आर्थिक स्थिती चांगली मानली जाते.


  • सिमेंट :- भारत हा विकसनशील देश असल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी सिमेंट ची आयात केली जाते. मोठ्या मोठ्या इमारती, पूल, मेट्रो ची कामे, इंडस्ट्रीज सेटअप करण्यासाठी पाकिस्तानपेक्षा भारतातच सिमेंट चा वापर सर्वात जास्त केला जातो आणि हे सिमेंट आपल्याला पाकिस्तानातच निर्यात करतो आणि भरपूर नफा कमावतो. भारतातील कंपन्यांपेक्षा पाकिस्तानातील सिमेंट हे स्वस्त मिळते त्यामुळे कंपन्या पाकिस्तानच्या सिमेंटलाच जास्त पसंती देतात.

  • सैंधव मीठ :- सैंधव मीठ किंवा काळे मीठ आपण सर्वांनीच खाल्लं असेल. हे मीठ व्रत चालू असताना खाल्ले जाते. हे मीठ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले मानले जाते. सैंधव मीठ हे रक्तदाब, ऍनिमिया आणि पचनामध्येही फायदेशीर ठरते. हे सैंधव मीठ आपल्याला पाकिस्तानच निर्यात करतो.

  • चामडे :- चामड्याचा उपयोग भारतात भरपूर प्रमाणात केला जातो. चामड्याच्या बॅगा, कंबरेला लावायचा पट्टा, पाकिटं, जॅकेट ह्या सर्व गोष्टी चामड्याच्या बनतात. आपल्या देशात चामड्याचे उत्पादन भरपूर होते. पण काही प्रकारचे चामडे पाकिस्तानातून निर्यात केले जाते.

  • मुल्तानी माती :- मुल्तानी मातीच्या चेहेऱ्यावर होणाऱ्या वापराबद्दल सर्वांनाच माहिती आहे. मुल्तानी मातीचा उपयोग चेहेऱ्यावर तेज आणण्यासाठी केला जातो. सौंदर्यप्रसाधनांमध्ये केल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये मुल्तानी मातीचा वापर केला जातो जी पाकिस्तानातून निर्यात केली जाते आणि भारतात भरपूर आयात केली जाते.

  • सल्फर :- सल्फर चा उपयोग आरोग्यासाठी अनेक कारणांसाठी होतो. सर्वात जास्त ह्याचा उपयोग केसांच्या उत्पादनासाठी आणि त्वचेवरील फंगल इन्फेक्शन घालवण्यासाठी केला जातो. सल्फर च्या दगडाचा चुना आणि सिमेंट ची निर्यात सुद्धा पाकिस्तानातूनच होते.


Sunday, April 26, 2020

मराठी -

माझा लय जीव हाय ह्या इच्यावर. मस्त, मोकाट, उंडारल्या खोंडासारखी भाषा! लावल तितके अर्थ कमी! पंढरपूरच्या घाटापासून ते पुण्यातल्या पेठेपर्यंत किती कळा तिच्या अंगात!

नाकातून आवाज आला की लगेच कळतं की कोकणातून लेले किंवा नेने आलेत. "रांडेच्या" म्हणले की लगेच कोल्हापुरी पांढरा रस्सा आठवतो. " का बे छिनालच्या" म्हणलं की सोलापूरची शेंगा चटणी आणि "पोट्ट्या" म्हणल की नागपुरी सावजी जेवण. पोरीच्या तोंडून "मी तिथे गेलो" ऐकू आल की सांगली आणि "भेंXX" म्हणलं की मुंबई!! "काय करून राहिला?" म्हणलं की नाशिक, "का करूलालाव?" म्हणलं की लातूर आणि "विषय संपला" म्हणलं की पुणे!! हेल काढून बोललेला नगरी किंवा बीडचा आणि "ळ" चा "ल" केला की कोकणी! एका वाक्यात माणसाचं गाव कळतं.

हिंदी बोलताना तर मराठी माणूस लगेच कळतो. आमच्या इतकी हिंदीची चिंधी कुणीच केली नसेल. मराठी माणसाचे हिंदी आणि मुसलमान बागवान लोकांची मराठी म्हणजे विष विषाला मारते त्यातला प्रकार. "हमारी अडवणूक हो रही है" हे मराठी हिंदी आणि "वो पाटी जरा सरपे ठिवो" ही बागवानी मराठी ऐकून मी लय खुश होतो राव! मराठी खासदार आणि राजकारणी लोकांचं मराठी ऐकून तर हिंदी पत्रकारांना घाम फुटत असावा.

एकाच गोष्टीला प्रतिशब्द तर किती? बायको, पत्नी, सौभाग्यवती, अर्धांगिनी, सौ, खटल, कुटुंब, बारदान, बाई, गृहमंत्री, मंडळी इत्यादी सगळ्याचा अर्थ एकचं! "इ" सारख्या आडवळणी शब्दापासून पण सुरु होणारे कितीतरी वेगवेगळे अर्थाचे शब्द.. जसे की "इस्कोट", "इरड करणे", "इरल", "इकनं". "ग्न" ने शेवट होणारे चार शब्द मराठीत आहेत ... लग्न, मग्न, नग्न आणि भग्न. किती मस्त क्रम आहे ना? हे "ग्न" बाबत आमच्या मास्तरच ज्ञान!

इदुळा, येरवा, आंवदा, कडूस पडाय, झुंजूमुंजू, दोपार, सांच्याला, रातीला, तांबडं फुटायला यातून जो वेळ कळतो त्याची मजा am, pm ला कधीच येणार नाही. कोरड्यास, आमटी, कट, शेरवा, तर्री, शॅम्पल यातला फरक कळायला महाराष्ट्र उभाआडवा बघावा लागतो. खेकडा कुठला आणि चिंबोरी कुठली? उंबर कुठलं आणि दोड्या कुठल्या? शाळू, ज्वारी आणि हायब्रीड यातला पोटभेद कळायला रानातली मराठी लागते. कडवाळ कुठलं न मका कुठली हे शेरातला शाना कदीबी सांगू शकत नाय!

खाण-पिणं असू द्या, जनावरं-जित्राब असु द्या, शिव्याशाप असू द्या, लाडाची नाव असू द्या, वेळ-काळाची गणित असू द्या, हुमान-कोडी असुद्या, ओव्या-अभंग असू द्या, अंगाई असू द्या, सणवार असू द्या, झाडाझुडुप असू द्या, शेतीची औजार असू द्या, कापडं-चोपड असू द्या नाहीतर अजून काही, मराठी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक गावात, शहरात, कामात, धंद्यात ... सगळीकडे मराठीचा वेगळा बाज असतो, अंदाज असतो आणि लकब असते. दिवसातन 5 वेळा कपडे बदलणाऱ्या अवखळ, सुकुमार पोरीसारखी ही भाषा सगळीकडे नवनवे रंग उधळत असते.

माय मराठी... तुझ्यावर लय जीव आहे बाये!!! अशीच उंडारत राहा... वारं पिलेल्या खोंडासारखं!



Special thanks....
Unknown writer
Source:- whatsapp
Image:- nationalchronical.in
बाळा तुझे नाव नाही सांगितलेस"?



टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते.

कुणी म्हणत होतं, "काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!"

त्यावर एकजण म्हणाला - "दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!" तर तिसऱ्याचे, "पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!" यावर चौथा, "हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!"

लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली - निकाल संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची!

अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा, तशी त्यांची नजर मघाशीच्या "त्या" मुलावर अडली! एक नि:श्वास सोडून ते बोलू लागले,

"आमच्यावेळी अश्या स्पर्धा फारश्या होत नसत. पण जेव्हा व्हायच्या, त्यावेळी आम्ही अतिशय उत्साहाने भाग घ्यायचो. चार-चार दिवस खपून स्पर्धेची तयारी करायचो आणि बेधडक बोलायचो! आजदेखील सर्वांचीच भाषणे उत्तम झाली. साजेशी झाली. परंतू हल्ली काही मुलांमध्ये आळस फार भरलाय. वक्तृत्वस्पर्धेतली भाषणे पालकांकडून लिहून घेऊ लागलीयेत ती मुलं. पाठ केलेलं उसनवार भाषण म्हणून टाळ्या मिळवल्या जातायत.

आमच्या अनुभवी नजरेतनं अश्या हुशाऱ्या सुटत नाहीत. इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी मांडूच शकत नाही, हे लागलीच लक्षात येते. पण काय करणार? स्पर्धेचे नियम आहेत. काही बंधनं आहेत. ती पाळण्यासाठी मला अश्याच एका मुलाला प्रथम क्रमांक देणं भाग पडतंय. पण माझी अशी इच्छा आहे की, इथून पुढे त्याने स्वत:हून तयारी करून स्पर्धेत उतरावे. भले साधेच भाषण करावे, पण स्वत:चे करावे".

बोलता बोलता त्यांनी "त्या" मुलाच्या दिशेने हात केला, "बाळ पुढे ये.."

सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. त्याची चर्या शांत होती. परंतू नीट पाहिले असते तर त्याच्या कानांच्या पाळ्या लाल झालेल्या दिसल्या असत्या, नाकपुड्यांची थरथर जाणवली असती! पण टाळ्यांच्या गजरात अश्या सूक्ष्म तपशीलांकडे कुणाचे लक्ष जाते?

तो पुढे आला. अध्यक्ष महोदयांनी त्याच्या हातात प्रथम क्रमांकाचे बक्षिस दिले. पुन्हा एकवार टाळ्यांचा कडकडाट झाला. आवाज जरासा थांबल्यावर "त्या"ने अध्यक्षांच्या दिशेने पाहिले आणि मनातली खळबळ आवाजात किंचितही जाणवू न देता म्हणाला,

"महोदय, आपली काही हरकत नसेल तर मी थोडंसं बोलू का"?

"अवश्य! बोल ना.."

बक्षिसपत्र बाजूला ठेवले आणि पुन्हा एकवार तो व्यासपीठावर जाऊन उभा राहिला. सभागृहात टाचणी पडली तरी कानठळ्या बसतील अशी शांतता पसरली. सगळ्यांचे लक्ष "तो" काय बोलतो याकडे लागलेले. खोल श्वास घेऊन तो बोलू लागला,

"मला पारितोषिक मिळाले हा माझा सन्मान आहे. त्याबद्दल मी सन्माननीय व्यासपीठ, स्पर्धेचे संयोजक आणि उत्तम श्रोतागण यांच्या सगळ्यांच्या चरणी प्रथमत:च कृतज्ञता व्यक्त करतो".

क्षणभर थांबला. पण पुन्हा निर्धारपूर्वक बोलू लागला,

"परंतू मा. अध्यक्ष महोदयांना वाटते की, ते भाषण मी लिहिलेले नाही - पालकांनी लिहून दिलेय. ते म्हणतात की, इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी कसे मांडू शकेल? मी त्यांना विचारू इच्छितो की अध्यक्ष महोदय, तुम्ही उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही असाच कोटीक्रम लावणार आहात काय? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नसून ज्ञानेश्वरांच्या आई-अण्णांनी त्यांना लिहून दिलीये - कारण इतक्या लहान मुलाला असे प्रगल्भ विचार सुचणेच शक्य नाही - असेच म्हणणार आहात काय"?

अवघी सभा दचकली. "त्या"ने अध्यक्षांकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली,

"तरीदेखील अध्यक्ष महोदयांना शंका असेल तर मी संयोजकांना विनंती करतो की, मला याच क्षणी - आत्ताच्या आत्ता वक्तृत्वासाठी एखादा विषय द्या आणि तयारीसाठी घटकाभराचा वेळ द्या. आणि मी माझा अभ्यास पणाला लावून त्याही विषयावर भाषण करून दाखवतो की नाही पहाच! मगच ते बक्षिस मला द्यायचं की नाही ठरवा"!!

अभावितपणे कुणीतरी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि पाहाता-पाहाता सारे सभागृह पुन्हा एकवार टाळ्यांच्या गजराने कुंद होऊन गेले. इतका वेळ धीराने बोलणारा "तो" आता मात्र घाबरला. आपण चुकून या व्यासपीठाच्या मर्यादेचा भंग तर नाही ना केला? एवढे विद्वान अध्यक्ष महोदय, पण आपल्या या उद्धट वर्तनाने चिडले तर नसतील ना? त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर स्थिर होती. परंतू सूर्य उगवण्यापूर्वी नभांत जशी हळूवार लालिमा चढत जाते, अगदी तश्याच हळूवारपणे त्यांच्या चर्येवर हास्यप्रभा फाकू लागली होती! शांत चेहऱ्याचे रुपांतर हळूहळू प्रसन्नतेत झाले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो अवघडून आला तर त्यांनी त्याला मिठीच मारली. त्याच्या पाठीवर थाप देत ते बक्षिसपत्र - "काळ" या गाजणाऱ्या नियतकालिकाचे वर्षभराचे मोफत सभासदत्व - त्याच्या हाती दिले. म्हणाले, "बाळा तू आज माझे डोळे उघडलेस. विद्वत्ता, बुद्धिमत्ता वयावर अवलंबून नसते, तर ती व्यक्तीच्या मेहनतीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते, हे तू आज मज पढतपंडिताला दाखवून दिलेस. या बक्षिसावर अधिकारच आहे तुझा. फक्त तुझा!!"

सारी सभा अवाक होऊन पाहात होती. तो आनंदाने उत्साहित होऊन व्यासपीठावरून उतरला. गर्दीतून वाट काढत जाऊ लागला.

तेवढ्यात अध्यक्षांनी हाक मारली, "अरे बाळा, मला तुझे नाव नाही सांगितलेस"?
हाक ऐकताच तो थबकला. वळाला. त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती. त्याने मान उंचावली आणि म्हणाला,
                           
"माझं नाव विनायक दामोदर सावरकर"!!!



Special thanks....
Unknown writer
Source:- whatsapp
Image:- theweek.in
थोडा विचार तर कराल.......


If:
A B C D E F G H I J K LM N O P Q R S T U V W X Y Z

is equal to:

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26

Then,

H+A+R+D+W+O+R+K
=8+1+18+4+23+15+18+11
*= 98%*

*K+N+O+W+L+E+D+G+E*
=11+14+15+23+12+5+4+7+5
*=96%*

*L+O+V+E*
= 12+15+22+5
*= 54%*

*L+U+C+K ;*
=12+21+3+11
*= 47%*

None of them makes 100%.
Then what makes 100%?

Is it Money?
.
.
.
NO!

M+O+N+E+Y
= 13+15+14+5+25
*=72%*

Leadership?
.
.
.
NO!

L+E+A+D+E+R+S+H+I+P
=12+5+1+4+5+18+19+8+9+16
*=97%*

Every problem has a solution, only if we perhaps change our

   
"ATTITUDE"...

A+T+T+I+T+U+D+E
1+20+20+9+20+21+4+5
*= 100%*

It is therefore OUR ATTITUDE towards Life and Work that makes
OUR Life 100% Successful.

Amazing mathematics

Beautiful msg to share:
Do you agree that we have 26 alphabets in English, as given below

A = 1 ; B = 2 ; C = 3 ; D = 4
E = 5 ; F = 6 ; G = 7 ; H = 8
I = 9 ; J = 10 ; K = 11 ; L = 12
M = 13 ; N = 14 ; O = 15 ; P = 16
Q = 17 ; R = 18 ; S = 19 ; T = 20
U = 21 ; V = 22 ; W = 23 ; X =24
Y = 25 ; Z = 26.*

With each alphabet getting a number, in chronological order, as above, study the following, and bring down the total to a single digit and see the result yourself

*Hindu -*
*S  h  r  e  e   K  r  i  s  h  n  a*
19+8+18+5+5+11+18+9+19+8+14+1
=135
*=1+3+5 = 9*

*Muslim*
*M  o  h  a  m  m  e  d*
13+15+8+1+13+13+5+4
= 72
*= 7+2 = 9*

*Jain*
*M a  h a v  i  r*
13+1+8+1+22+9+18
  =72
*= 7+2= 9*

*Sikh*
*G  u  r  u   N  a  n  a  k*
7+21+18+21+14+1+14+1+11
=108
*=1+0+8 = 9*

*Parsi*
*Z  a  r  a  t  h  u  s  t  r a*
26+1+18+1+20+8+21+19+20+18+1
=153
*=1+5+3 = 9*

*Buddhist*
*G  a   u  t  a  m*
7+1+21+20+1+13
=63
*= 6+3 = 9*

*Christian*
*E  s   a  M  e  s  s  i   a  h*
5+19+1+13+5+19+19+9+1+8
=99
9+9=18
1+8 = 9

Each one equals with number  9

THAT IS NATURE'S CREATION WHICH  SHOWS THAT GOD IS ONE !!!


Special thanks
Unknown writer
Source:- whatsapp
Image:- pinterest (internet)
वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका.


चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत' …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... अनेक दिवस उलटली.... चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'
- का यावा?
- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'
चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -
- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.
चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.
- म्हणजे ?
- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं अगं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो …'थांब मला जर करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.
त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो.... !!
- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?
- वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका.




Special thanks
Unknown writer
Source:- whatsapp
Image source:- m.lokmat.com
खरी संपत्ती


एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला, तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....
जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागले

तेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.
तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.
आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...
जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील स्त्रियांपर्यंत गेली.

ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू, पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा, पण माझ्या वडिलांची अंतयात्रा थांबवू नका, मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....

आता तो  माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला .. की खरे पाहता गोष्ट अशी आहे की वारलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे, परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...
आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,
आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .

आशय ......
मुलगी असणारे खुप भाग्यवान आहेत कारण मुली आपल्या आईवडिलांनाच आपली दौलत समजतात, म्हणुनच मुलगी झाली तर खुश व्हायला हवे ना की दुःखी.......

अशी प्रार्थना करा की प्रत्येकाला एक मुलगी मिळावी जी  वडिलांना नेहमी स्मरणात ठेवेल.



Special thanks
Unknown writer
Source:- WhatsApp
Image source:- drballitch.co.
फ्लॅटखरेदी करताना या गोष्टींची माहिती ठेवा.


01) Carpet area - (कार्पेट एरीआ - चटई क्षेत्र) - कार्पेट एरिया म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा. याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चार भिंतींमधील जागा ज्यावर तुम्ही गालिचा (Carpet) पसरवू शकता.

02) Built up Area - ( बिल्ट अप एरीआ) -कार्पेट एरीआ अधिक आतील व बाहेरील भिंतींची जाडी म्हणजे बिल्ट अप एरीआ. बिल्ट अप एरीआ हा साधारणपणे कार्पेट एरीआ पेक्षा १०% ते १५% जास्त असतो.

03) Super built up / Saleable area ( SBU - सुपर बिल्ट अप एरीआ) -बिल्ट अप एरीआ अधिक लिफ्ट, जिना यांसाठी वापरण्यात आलेली संयुक्त जागा म्हणजे सुपर बिल्ट अप (SBU). साधारणपणे Super built up area बिल्ट अप एरीआच्या २५% ते ३०% जास्त असतो. सध्याचे बिल्डर्स स्थावर मालमत्ता ४०℅ पर्यंत सुपर बिल्टअप एरीआच्या आधारे विकतात. ( मात्र प्रत्यक्षात खरेदी करारावर कार्पेट एरीआचीच नोंद असते.)समजा तुम्ही बिल्डर कडून खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचा सुपर बिल्ट अप एरीआ १००० चौरस फूट इतका असेल तर प्रत्यक्षात वापरासाठी मिळणारा कार्पेट एरीआ ६५० ते ७०० चौरस फूट असेल.

04) Approved plans -(मान्यताप्राप्तआराखडा) स्थावर मालमत्तेचा आराखडा हा संबंधीत महापालिकेने मंजुर केलेला असतो. यामध्ये प्रकल्पाचा आराखडाआणि प्रत्येक फ्लॅटचा आराखडा समाविष्ट असतो.हा एक महत्त्वाचा दस्तऐवज (Document) असुन बांधकाम कायदेशीर रीत्या करण्यात आले असल्याचा एक मुख्य पुरावा असतो. घर खरेदीचा निर्णय घेण्यापुर्वी मान्यताप्राप्त आराखडा अवश्य तपासून पहावा.

05) Completion Certificate -Occupation certificate (OC) हा एक महत्त्वाचा दाखला असतो. हा दाखला महानगरपालिकेकडून बिल्डरला देण्यात येतो. ईमारतीमध्ये पाणी विजपुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच सुरुवातीस मंजुर केल्याप्रमाणे आणि मान्यताप्राप्त आराखड्याप्रमाणेईमारतीचे बांधकाम केले असल्याचा हा दाखला असतो. या दाखल्याद्वारे महानगरपालिकेने सदर ईमारत राहण्यायोग्य असल्याचेजाहीर केलेले असते.फ्लॅटची पुर्नविक्री करताना ह्या दाखल्याची आवश्यकता बैंकेला सर्वात जास्त असते त्याशिवाय लोन सॅक्शन होत नाही व पुढील व्यवहारात अडचणी येतात त्यामुळे हा दाखला लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा.

06) Mortgage (गहाणखत) - गृहकर्ज पुरविणारी बँक आणि खरेदीदार यांमध्ये झालेल्या करारानुसार गृहकर्जाची पुर्ण परतफेड होईपर्यंत विकत घेतलेल्या घराचा ताबा बँकेकडे ठेवला जातो. या करारास गहाणखत किंवा Mortgage deed / Agreement असे म्हणतात.मालमत्तेची सर्व कागदपत्रे कर्ज फिटेपर्यंत बँकेकडेच राहतात.

07) Possession letter - (मालकीपत्र) हे पत्रक बिल्डर कडून ग्राहकास देण्यात येते. यामध्ये असे लिहिलेले असते की मालमत्ता राहण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि आता ग्राहकाकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे. Possession letter (मालकीपत्र) मिळविल्याशिवाय ग्राहकास सदनिकेत राहण्यासाठी जातायेत नाही.

08) Registration of an agreement (करार नोंदणी) -बिल्डर आणि ग्राहकामध्ये जागेचा/घराचा जो करार झालेला असतो त्याची Indian registration Act खाली नोंदणी केली जाते. नोंदणी करण्यापुर्वी Stamp duty (मुद्रांकशुल्क) भरणे आवश्यक असते. स्थावर मालमत्ता विकत घेताना झालेला व्यवहार व करार यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असते.सदर नोंदणी करण्यासाठी रजीस्ट्रेशन चार्जेस (Registration charges) द्यावे लागतात.

09) Sales deed (खरेदीखत) -जमिनीचा मूळ मालक/ बिल्डर यांनी ठराविक रकमेच्या मोबदल्यात मालमत्तेचा मालकी हक्क खरेदीदाराच्यानावे हस्तांतरीत करण्यासाठीचा जो करार केला जातो त्यास Sales deed असे म्हणतात. Sales deed ची नोंदणी करणे महत्त्वाचे असते.

10) Stamp Duty - (मुद्रांक शुल्क) नोंदणीकृत विक्री मुल्याच्या (Transaction Value) काही टक्के रक्कम मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात सरकारला द्यावे लागतात. ग्राहकाने Stamp duty भरलेली आहे आणि त्याच्या/ तिच्या नावावर मालमत्तेची नोंदणी झालेली आहे. Stamp duty विक्री मुल्याच्या५% ते १४% पर्यंत असते. हे दर वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असतात.

घरखरेदीसाठी उपयुक्त ठरणारी ही माहिती आपल्याला नक्कीच आवडेल .




Special thanks

Image source:- Freepik.com
मोबाईल पॅटर्न लाॅक केल्यावर आपणांस Emergency calls only असे दिसते. त्यावेळी आपणांस लाॅक काढल्यावरच काॅल करता येतो.
अपघात समयी आपणांस अडचण येऊ शकते  .....


हो पण आता नाही येणार. कारण हा थोडासा बदल आपणास करायला हवा....
1) आपल्या contact मधे जा
2) Group मधे जा 
3) ICE-Emergency contacts मधे जा
4) तिथे आपले महत्वाचे घरचे फोन नंबर save करा... झाले.

आता लाॅक करून Emergency call आल्यास diler च्या उजव्या बाजूला टच केल्यावर आपण save केलेले नंबर दिसतात. म्हणजे आता अपघात समयी आपणांस अडचण न येता काॅल करता येईल.
खुप महत्वाची माहिती आहे.

Image:- FoneLab
Source:- internet
यूरिक एसिड लक्षण-कारण-उपाय uric acid

Uric Acid / यूरिक एसिड का बढ़ने की समस्या बडी तेजी से बढ़ रही है। आयु बढ़ने के साथ-साथ यूरिन एसिड गाउट आर्थराइटिस समस्या का होना तेजी से आंका गया है। जोकि लाईफ स्टाईल, खान-पान, दिनचर्या के बदलाव से भोजन पाचन प्रक्रिया के दौरान बनने वाले ग्लूकोज प्रोटीन से सीधे यूरिन एसिड में बदलने की प्रक्रिया को यूरिन एसिड कहते हैं। भोजन पाचन प्रक्रिया दौरान प्रोटीन से ऐमिनो एसिड और प्यूरीन न्यूक्लिओटाइडो से यूरिक एसिड बनता है। यूरिक एसिड का मतलब है, जो भोजन खाया जाता है, उसमें प्यूरीन पोष्टिकता संतुलन की कमी से रक्त में असंतुलन प्रक्रिया है। जिससे Purines टूटने से यूरिक एसिड बनता है। यूरिक ऐसिड एक तरह से हड्डियों जोड़ों अंगों के बीच जमने वाली एसिड़ क्रिस्टल है। जोकि चलने फिरने में चुभन जकड़न से दर्द होता है। जिसे यूरिक एसिड कहते हैं। शोध में यूरिक एसिड को शरीर में जमने वाले कार्बन हाइड्रोजन आक्सीजन नाइट्रोजन सी-5, एच-4, एन-4, ओ-3 का समायोजक माना जाता है। यूरिक एसिड समय पर नियत्रंण करना अति जरूरी है। यूरिक एसिड बढ़ने पर समय पर उपचार ना करने से जोड़ों गाठों का दर्द, गठिया रोग, किड़नी स्टोन, डायबिटीज, रक्त विकार होने की संभावनाएं ज्यादा बढ़ जाती है। Uric Acid Control करना अति जरूरी है।


यूरिक एसिड़ लक्षण  Uric Acid Symptoms



पैरो-जोड़ों में दर्द होना।पैर एडियों में दर्द रहना।गांठों में सूजनजोड़ों में सुबह शाम तेज दर्द कम-ज्यादा होना।एक स्थान पर देर तक बैठने पर उठने में पैरों एड़ियों में सहनीय दर्द। फिर दर्द सामन्य हो जाना।पैरों, जोड़ो, उगलियों, गांठों में सूजन होना।शर्करा लेबल बढ़ना।इस तरह की समस्या होने पर तुरन्त यूरिक एसिड जांच करवायें।


यूरिक एसिड नियत्रंण करने के आर्युवेदिक तरीके / Ayurvedic Treatment for Uric Acid

1. यूरिक एसिड बढ़ने पर हाईड्राॅलिक फाइबर युक्त आहार खायें। जिसमें पालक, ब्रोकली, ओट्स, दलिया, इसबगोल भूसी फायदेमंद हैं।

2. आँवला रस और एलोवेरा रस मिश्रण कर सुबह शाम खाने से 10 मिनट पहले पीने से यूरिक एसिड कम करने में सक्षम है।

3. टमाटर और अंगूर का जूस पीने से यूरिक एसिड तेजी से कम करने में सक्षम है।

4. तीनो वक्त खाना खाने के 5 मिनट बाद 1 चम्मच अलसी के बीज का बारीक चबाकर खाने से भोजन पाचन क्रिया में यूरिक ऐसिड नहीं बनता।

5. 1 चम्मच शहद और 1 चम्मच अश्वगन्धा पाउडर को 1 कप गर्म  दूध के साथ घोल कर पीने से यूरिक एसिड नियत्रंण में आता है।

6. यूरिक एसिड बढ़ने के दौरान जैतून तेल का इस्तेमाल खाने तड़के-खाना बनाने में करें। जैतून तेल में विटामिन-ई एवं मिनरलस् मौजूद हैं। जोकि यूरिक एसिड नियत्रंण करने में सहायक हैं।

साभार सौजन्य.
Unknown writer
Source:- WhatsApp.
तस्वीर:- middleeasrmedicalportal.com

Saturday, April 25, 2020

आये दिन हम सभी लोग शुद्ध हिन्दी बोलने के बजाय कम मालूमात के चलते उर्दू का उपयोग करते हैं|


तो आओ चलें शुद्ध हिन्दी बोलने का प्रयास करें...

इन शब्दों का प्रयोग करें...

      उर्दू                हिंदी
01 ईमानदार       - निष्ठावान
02 इंतजार         - प्रतीक्षा
03 इत्तेफाक       - संयोग
04 सिर्फ            - केवल, मात्र
05 शहीद           - बलिदान
06 यकीन          - विश्वास, भरोसा
07 इस्तकबाल    - स्वागत
08 इस्तेमाल       - उपयोग, प्रयोग
09 किताब         - पुस्तक
10 मुल्क            - देश
11 कर्ज़             - ऋण
12 तारीफ़          - प्रशंसा
13 तारीख          - दिनांक, तिथि
14 इल्ज़ाम         - आरोप
15 गुनाह            - अपराध
16 शुक्रीया          - धन्यवाद, आभार
17 सलाम           - नमस्कार, प्रणाम
18 मशहूर           - प्रसिद्ध
19 अगर             - यदि
20 ऐतराज़          - आपत्ति
21 सियासत        - राजनीतिम
22 इंतकाम          - प्रतिशोध
23 इज्ज़त           - मान, प्रतिष्ठा
24 इलाका           - क्षेत्र
25 एहसान          - आभार, उपकार
26 अहसानफरामोश - कृतघ्न
27 मसला            - समस्या
28 इश्तेहार          - विज्ञापन
29 इम्तेहान          - परीक्षा
30 कुबूल             - स्वीकार
31 मजबूर            - विवश
32 मंजूरी             - स्वीकृति
33 इंतकाल          - मृत्यु, निधन
34 बेइज्जती         - तिरस्कार
35 दस्तखत          - हस्ताक्षर
36 हैरानी              - आश्चर्य
37 कोशिश            - प्रयास, चेष्टा
38 किस्मत            - भाग्य
39 फै़सला             - निर्णय
40 हक                 - अधिकार
41 मुमकिन           - संभव
42 फर्ज़                - कर्तव्य
43 उम्र                  - आयु
44 साल                - वर्ष
45 शर्म                 - लज्जा
46 सवाल              - प्रश्न
47 जवाब              - उत्तर
48 जिम्मेदार          - उत्तरदायी
49 फतह               - विजय
50 धोखा               - छल
51 काबिल             - योग्य
52 करीब               - समीप, निकट
53 जिंदगी              - जीवन
54 हकीकत            - सत्य
55 झूठ                  - मिथ्या, असत्य
56 जल्दी                - शीघ्र
57 इनाम                - पुरस्कार
58 तोहफ़ा              - उपहार
59 इलाज               - उपचार
60 हुक्म                 - आदेश
61 शक                  - संदेह
62 ख्वाब                - स्वप्न
63 तब्दील              - परिवर्तित
64 कसूर                 - दोष
65 बेकसूर              - निर्दोष
66 कामयाब            - सफल
67 गुलाम                - दास
68 जन्नत                -स्वर्ग
69 जहन्नुम             -नर्क
70 खौ़फ                -डर
71 जश्न                  -उत्सव
72 मुबारक             -बधाई/शुभेच्छा
73 लिहाजा़             -इसलीए
74 निकाह             -विवाह/शादि
75 आशिक            -प्रेमी
76 माशुका             -प्रेमिका
77 हकीम              -वैध
78 नवाब               -राजसाहब
79 रुह                  -आत्मा
80 खु़दकुशी          -आत्महत्या
81 इज़हार             -प्रस्ताव
82 बादशाह           -राजा/महाराजा
83 ख़्वाहिश          -महत्वाकांक्षा
84 जिस्म             -शरीर/अंग
85 हैवान             -दैत्य/असुर
86 रहम              -दया
87 बेरहम            -बेदर्द/दर्दनाक
88 खा़रिज           -रद्द
89 इस्तीफ़ा          -त्यागपत्र
90 रोशनी            -प्रकाश
91मसीहा             -देवदुत
92 पाक              -पवित्र
93 क़त्ल              -हत्या
94 कातिल           -हत्यारा
95 मुहैया             - उपलब्ध
96 फ़ीसदी           - प्रतिशत
97 कायल           - प्रशंसक
98 मुरीद             - भक्त
99 कींमत           - मूल्य (मुद्रा में)
100 वक्त            - समय
101 सुकून        - शाँति
102 आराम       - विश्राम
103 मशरूफ़    - व्यस्त
104 हसीन       - सुंदर
105 कुदरत      - प्रकृति
106 करिश्मा    - चमत्कार
107 इजाद       - आविष्कार
108 ज़रूरत     - आवश्यक्ता
109 ज़रूर       - अवश्य
110 बेहद        - असीम
111 तहत       - अनुसार

हिन्दी हमारी राजभाषा एवं मातृभाषा हैं इसका सम्मान करें।

भाषा बचाईये, संस्कृति बचाईये...

साभार सौजन्य.
Unknown writer
Source:- WhatsApp.
तस्वीर:- दैनिक भास्कर.