Sunday, December 29, 2024

अधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी

  


१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !

२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !

३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !

४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !

५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !

६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !

७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !

८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !

९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !

१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !

११) जागा लहान फ़र्निचर महान !

१२) उचलला मोबाईल लावला कानाला !

१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !

१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं 

१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !

१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी

१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !

१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !

१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला

२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !

२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !

२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !

२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना 

२६) वशिल्याच्या नोकरीला शिक्षण कशाला

२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !

२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !

२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बराहोता !

३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !

३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !

३३)न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!

३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !

३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !

३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !

३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही!

३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !

३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !

४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !

४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !

४२) घरोघरी मॉडर्न पोरी !

४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !

४४) नाकापेक्षा चष्मा जड !

४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !

४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !

४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !

४८) काम कमी फाईली फार!

४९) लाच घे पण जाच आवर !

५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !

५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !

५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !

५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !

५४) रिकामी मुलगी शृंगार करी!

५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !

५६) दुरुन पाहुणे साजरे !

५७) ऑफीसात प्यून शहाणा !

५८) सत्ता नको पण खैरनार आवर !

५९) एक ना धड भाराभर पक्ष !

६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !

६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !

६२) तोंडाला पदर गावाला गजर !

६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !

६४) रात्र थोडी डास फार !

६५) शिर सलामत तो रोज हजामत

६६) नेता छोठा कटआऊट मोठा !

६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!

६८) दैव देते आयकर नेत !

६९) डीग्री लहान वशिला महान!


* कॉपी पेस्ट...😀😀😀*

Tuesday, October 22, 2024

सासू सासरे नको, मग अनाथ मुलाशी लग्न करा.


उभ्या आयुष्यात पहिल्यांदा नवर्‍यांच्या बाजुने आलेला लेख वाचला आणि तो ही एका स्त्री ने लिहिलेला.. मन भरुन आलं, पापण्या जडावल्या… ⬇ 
प्राजक्ता गांधी लिहितात परखडपणे....
मुलींनो,
१. तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.
२. लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.
३. आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.
४. तुमची पाळी आल्यावर लगालगा तो तुमच्या उशापायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला(कदाचित् ) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.
५. नव-याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिमतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.
६. तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं.
७. तुम्हाला तुमची प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.
८. सासूसासरे नक्कोच असतील तर अनाथ मुलाशी लग्न करावं.
९. तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनीटं बोलला कि तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.
१०. आईबरोबरच मित्र, मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.
११. दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इ.इ. बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.
१२. आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल ते समोरुन सांगावं. मुलांना आईने ‘ मनातलं ओळखून दाखव बरं ‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.
मित्रांनो खरंच अप्रतिम लेख आहे तुम्हालाही आवडला असेल तर अभिमानाने शेअर करा .
Copy-Paste


Wednesday, September 18, 2024

मन मैला और तन को धोएं

 मन मैला और तन को धोएं


कुंभ स्नान चल रहा था। राम घाट पर भारी भीड़ लगी थी। शिव पार्वती आकाश से गुजरे। पार्वती जी ने इतनी भीड़ का कारण पूछा - 

आशुतोष ने कहा - कुम्भ पर्व पर स्नान करने वाले स्वर्ग जाते हैं। उसी लाभ के लिए यह स्नानार्थियों की भीड़ जमा है। पार्वती का कौतूहल तो शांत हो गया पर नया संदेह उपज पड़ा, इतने लोग स्वर्ग कहाँ पहुंच पाते हैं नाथ? भगवती ने अपना नया सन्देह प्रकट किया और समाधान चाहा। भगवान शिव बोले - शरीर को गीला करना एक बात है और मन की मलीनता धोने वाला स्नान ज्यादा जरूरी है। मन को धोने वाले ही स्वर्ग जाते हैं। एसे लोगों  को ही स्वर्ग मिलता है।

सन्देह घटा नहीं, और बढ़ गया!

पार्वती बोलीं - यह कैसे पता चले कि किसने शरीर धोया किसने मन संजोया?

यह कार्य से जाना जाता है। शिवजी ने इस उत्तर से भी समाधान न होते देखकर प्रत्यक्ष उदाहरण से लक्ष्य समझाने का प्रयत्न किया। मार्ग में शिव कुरूप कोढ़ी बनकर पढ़े रहे। पार्वती को भी बहुत सुंदर सजा दिया, दोनों बैठे थे। स्नानार्थियों की भीड़ उन्हें देखने के लिए रुकती। अनमेल स्थिति के बारे में पूछताछ करती।पार्वती जी रटाया हुआ विवरण सुनाती; "यह कोढ़ी मेरा पति है।" गंगा स्नान की इच्छा से आए हैं। गरीबी के कारण इन्हें कंधे पर रखकर लाई हूँ। बहुत थक जाने के कारण थोड़े विराम के लिए हम लोग यहाँ बैठे हैं।अधिकाँश दर्शकों की नीयत डिगती दिखती। वे सुंदरी को प्रलोभन देते और पति को छोड़कर अपने साथ चलने की बात कहते!!

पार्वती लज्जा से गढ़ गई। भला ऐसे भी लोग स्नान को आते हैं क्या? निराशा देखते ही बनती थी। संध्या हो चली। एक उदारचेता आए। विवरण सुना तो आँखों में आँसू भर आए। सहायता का प्रस्ताव दिया और कोढ़ी को कंधे पर लादकर तट तक पहुँचाया। जो सत्तू साथ में था उसमें से उन दोनों को भी खिलाया। साथ ही सुंदरी को बार-बार नमन करते हुए कहा - आप जैसी देवियां ही इस धरती की स्तम्भ हैं। धन्य हैं माता आप जो इस प्रकार अपना धर्म निभा रही हैं।

प्रयोजन पूरा हुआ। शिव पार्वती उठे और कैलाश की ओर चले गए। रास्ते में कहा - पार्वती इतनों में एक ही व्यक्ति ऐसा था, जिसने मन धोया और स्वर्ग का रास्ता बनाया। स्नान का महात्म्य तो सही है पर उसके साथ मन भी धोने की भी शर्त लगी हुई है। पार्वती तो समझ गई कि स्नान महात्म्य सही होते हुए भी... क्यों लोग उसके पुण्य फल से वंचित रहते हैं?


मन मैला और तन को धोये..!!

फूल तो चाहे, कांटे बोये..!!

जय श्री कृष्ण

Tuesday, May 28, 2024

मैं तो केवल आपके लिये दही का इन्तजाम कर रहा हूँ।

 जब एक शख्स लगभग पैंतालीस वर्ष के थे तब उनकी पत्नी का स्वर्गवास हो गया था। लोगों ने दूसरी शादी की सलाह दी परन्तु उन्होंने यह कहकर मना कर दिया कि पुत्र के रूप में पत्नी की दी हुई भेंट मेरे पास हैं, इसी के साथ पूरी जिन्दगी अच्छे से कट जाएगी।


पुत्र जब वयस्क हुआ तो पूरा कारोबार पुत्र के हवाले कर दिया। स्वयं कभी अपने तो कभी दोस्तों के आॅफिस में बैठकर समय व्यतीत करने लगे।


पुत्र की शादी के बाद वह ओर अधिक निश्चित हो गये। पूरा घर बहू को सुपुर्द कर दिया।


पुत्र की शादी के लगभग एक वर्ष बाद दोहपर में खाना खा रहे थे, पुत्र भी लंच करने ऑफिस से आ गया था और हाथ–मुँह धोकर खाना खाने की तैयारी कर रहा था।


उसने सुना कि पिता जी ने बहू से खाने के साथ दही माँगा और बहू ने जवाब दिया कि आज घर में दही उपलब्ध नहीं है। खाना खाकर पिताजी ऑफिस चले गये।


थोडी देर बाद पुत्र अपनी पत्नी के साथ खाना खाने बैठा। खाने में प्याला भरा हुआ दही भी था। पुत्र ने कोई प्रतिक्रिया नहीं दी और खाना खाकर स्वयं भी ऑफिस चला गया।


कुछ दिन बाद पुत्र ने अपने पिताजी से कहा- ‘‘पापा आज आपको कोर्ट चलना है, आज आपका विवाह होने जा रहा है।’’


पिता ने आश्चर्य से पुत्र की तरफ देखा और कहा-‘‘बेटा मुझे पत्नी की आवश्यकता नही है और मैं तुझे इतना स्नेह देता हूँ कि शायद तुझे भी माँ की जरूरत नहीं है, फिर दूसरा विवाह क्यों?’’


पुत्र ने कहा ‘‘ पिता जी, न तो मै अपने लिए माँ ला रहा हूँ न आपके लिए पत्नी,

*मैं तो केवल आपके लिये दही का इन्तजाम कर रहा हूँ।*


कल से मै किराए के मकान मे आपकी बहू के साथ रहूँगा तथा आपके ऑफिस मे एक कर्मचारी की तरह वेतन लूँगा ताकि *आपकी बहू को दही की कीमत का पता चले।’’*

*👌Best message👌*


    *-माँ-बाप हमारे लिये*

    *ATM कार्ड बन सकते है,*


    *तो ,हम उनके लिए*

    *Aadhar Card तो बन ही सकते है.         💕


💕 💕